शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ठाणे-पालघरमध्ये पडली पावणेचार लाख वाहनांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:39 IST

आरटीओची आकडेवारी : दुचाकीं अडीच लाख, रिक्षाही प्रचंड

पंकज रोडेकर ।ठाणे : ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांत २०१७-१८ या वर्षभरात सुमारे पावणेचार लाख वाहनांची भर पडली आहे. यामध्ये सुमारे अडीच लाख दुचाकींचा समावेश आहे. येथे रिक्षाही प्रचंड वाढल्या आहेत. या दोन्ही जिल्ह्यांचा विचार केल्यास ठाणे जिल्ह्यात तब्बल २ लाख ८० हजार वाहनांचा समावेश असून उर्वरीत ८५ हजार वाहने ही पालघर जिल्ह्यातील आहेत.ठाणे आरटीओ विभागांतर्गत असलेले ठाणे, कल्याण, नवी मुंबई हे तीन उपविभाग ठाणे जिल्ह्यात तर वसई हा उपविभाग पालघर जिल्ह्यात येतो. या उपविभागात सर्वच प्रकारच्या वाहनांची नोंदणी केली जाते. त्यानुसार, मागील तीन वर्षांत दोन्ही जिल्ह्यांत दहा लाखांहून अधिक वाहने नोंदवली गेली आहेत.२०१५-१६ च्या तुलनेत २०१६-१७ मध्ये २५ हजार वाढली होती. ती २०१६-१७ च्या तुलनेत २०१७-१८ या वर्षात ३५ हजार वाहनांची भर पडली आहे. या वाढत्या लोकसंख्येप्रमाणे वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढल्याने वाहतूककोंडी आणि वायू प्रदूषणातही भर पडते.वर्षभरात ३९ हजारांनी रिक्षा वाढल्या२०१७-१८ या वर्षभरात रिक्षा परमिट वाटपामुळे तब्बल ३८ हजार ५९६ रिक्षांची भर पडली आहे. यामध्ये ठाणे १४ हजार ७९५ त्याचपाठोपाठ कल्याण १३ हजार ३४७, वसई ५७५९ आणि नवी मुंबई ४६९५ इतक्या रिक्षांची नोंदणी झाली आहे.७रस्त्यावर अडीच लाख दुचाकींची भरआरटीओत २०१७-१८ या वर्षात २ लाख ४४ हजार ६५२ दुचाकी वाहनांची नोंदणी केली गेली आहे.

टॅग्स :Travelप्रवास