शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

ठाणे-पालघरमध्ये पडली पावणेचार लाख वाहनांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:39 IST

आरटीओची आकडेवारी : दुचाकीं अडीच लाख, रिक्षाही प्रचंड

पंकज रोडेकर ।ठाणे : ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांत २०१७-१८ या वर्षभरात सुमारे पावणेचार लाख वाहनांची भर पडली आहे. यामध्ये सुमारे अडीच लाख दुचाकींचा समावेश आहे. येथे रिक्षाही प्रचंड वाढल्या आहेत. या दोन्ही जिल्ह्यांचा विचार केल्यास ठाणे जिल्ह्यात तब्बल २ लाख ८० हजार वाहनांचा समावेश असून उर्वरीत ८५ हजार वाहने ही पालघर जिल्ह्यातील आहेत.ठाणे आरटीओ विभागांतर्गत असलेले ठाणे, कल्याण, नवी मुंबई हे तीन उपविभाग ठाणे जिल्ह्यात तर वसई हा उपविभाग पालघर जिल्ह्यात येतो. या उपविभागात सर्वच प्रकारच्या वाहनांची नोंदणी केली जाते. त्यानुसार, मागील तीन वर्षांत दोन्ही जिल्ह्यांत दहा लाखांहून अधिक वाहने नोंदवली गेली आहेत.२०१५-१६ च्या तुलनेत २०१६-१७ मध्ये २५ हजार वाढली होती. ती २०१६-१७ च्या तुलनेत २०१७-१८ या वर्षात ३५ हजार वाहनांची भर पडली आहे. या वाढत्या लोकसंख्येप्रमाणे वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढल्याने वाहतूककोंडी आणि वायू प्रदूषणातही भर पडते.वर्षभरात ३९ हजारांनी रिक्षा वाढल्या२०१७-१८ या वर्षभरात रिक्षा परमिट वाटपामुळे तब्बल ३८ हजार ५९६ रिक्षांची भर पडली आहे. यामध्ये ठाणे १४ हजार ७९५ त्याचपाठोपाठ कल्याण १३ हजार ३४७, वसई ५७५९ आणि नवी मुंबई ४६९५ इतक्या रिक्षांची नोंदणी झाली आहे.७रस्त्यावर अडीच लाख दुचाकींची भरआरटीओत २०१७-१८ या वर्षात २ लाख ४४ हजार ६५२ दुचाकी वाहनांची नोंदणी केली गेली आहे.

टॅग्स :Travelप्रवास