शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

ठाणे-पालघरमध्ये पडली पावणेचार लाख वाहनांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:39 IST

आरटीओची आकडेवारी : दुचाकीं अडीच लाख, रिक्षाही प्रचंड

पंकज रोडेकर ।ठाणे : ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांत २०१७-१८ या वर्षभरात सुमारे पावणेचार लाख वाहनांची भर पडली आहे. यामध्ये सुमारे अडीच लाख दुचाकींचा समावेश आहे. येथे रिक्षाही प्रचंड वाढल्या आहेत. या दोन्ही जिल्ह्यांचा विचार केल्यास ठाणे जिल्ह्यात तब्बल २ लाख ८० हजार वाहनांचा समावेश असून उर्वरीत ८५ हजार वाहने ही पालघर जिल्ह्यातील आहेत.ठाणे आरटीओ विभागांतर्गत असलेले ठाणे, कल्याण, नवी मुंबई हे तीन उपविभाग ठाणे जिल्ह्यात तर वसई हा उपविभाग पालघर जिल्ह्यात येतो. या उपविभागात सर्वच प्रकारच्या वाहनांची नोंदणी केली जाते. त्यानुसार, मागील तीन वर्षांत दोन्ही जिल्ह्यांत दहा लाखांहून अधिक वाहने नोंदवली गेली आहेत.२०१५-१६ च्या तुलनेत २०१६-१७ मध्ये २५ हजार वाढली होती. ती २०१६-१७ च्या तुलनेत २०१७-१८ या वर्षात ३५ हजार वाहनांची भर पडली आहे. या वाढत्या लोकसंख्येप्रमाणे वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढल्याने वाहतूककोंडी आणि वायू प्रदूषणातही भर पडते.वर्षभरात ३९ हजारांनी रिक्षा वाढल्या२०१७-१८ या वर्षभरात रिक्षा परमिट वाटपामुळे तब्बल ३८ हजार ५९६ रिक्षांची भर पडली आहे. यामध्ये ठाणे १४ हजार ७९५ त्याचपाठोपाठ कल्याण १३ हजार ३४७, वसई ५७५९ आणि नवी मुंबई ४६९५ इतक्या रिक्षांची नोंदणी झाली आहे.७रस्त्यावर अडीच लाख दुचाकींची भरआरटीओत २०१७-१८ या वर्षात २ लाख ४४ हजार ६५२ दुचाकी वाहनांची नोंदणी केली गेली आहे.

टॅग्स :Travelप्रवास