शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

ठाणे जिल्ह्यात चार तालुके वाढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 06:29 IST

जिल्ह्याचे विभाजन होऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यापाठोपाठ आता डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर आणि भिवंडी पूर्व या चार नवीन तालुक्यांची लवकरच निर्मित होणार आहे. त्यासाठी राजकीय व प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत.

सुरेश लोखंडे ठाणे : जिल्ह्याचे विभाजन होऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यापाठोपाठ आता डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर आणि भिवंडी पूर्व या चार नवीन तालुक्यांची लवकरच निर्मित होणार आहे. त्यासाठी राजकीय व प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत.ठाण्यातून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यामुळे ठाणे जिल्ह्यात सात तालुके शिल्लक आहेत. त्यात आता या चार तालुक्यांची भर पडून ते ११ होणार आहेत. महसूलच्या विविध कामांसाठी नागरिकांची होत असलेली फरफट, वाढती लोकसंख्या आणि त्याचा प्रशासनावर पडत असलेला ताण आदी समस्या कमी होण्याची शक्यता आहे. या पावसाळी अधिवेशनानंतर चारही तालुक्यांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.ठाणे तालुक्याचे विभाजन होऊन नवी मुंबईला तालुक्याचा दर्जा मिळेल. ठाण्यात समाविष्ट असलेल्या मीरा-भार्इंदरलादेखील तालुक्याचा दर्जा देऊन मीरा रोड येथे तहसीलदार कार्यालय उभारले जाणार आहे. कल्याण तालुक्याचे विभाजन होऊन डोंबिवली, तर भिवंडी तालुक्यातून भिवंडी पूर्व तालुक्याची निर्मिती करण्याचा प्रस्ताव आहे.प्रत्येक तालुक्यासाठी तहसीलदार व अतिरिक्त तहसीलदार असे दोन अधिकारी असणार आहेत. त्यांच्या कार्यालयांसाठी लागणाºया अन्य कर्मचारी वर्गाचेदेखील नियोजन जवळजवळ निश्चित झाले आहे. या चार शहरी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महसूल असल्यामुळे त्यांची वसुली या स्वतंत्र तहसीलदार कार्यालयांकडून होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.नवी मुंबईतून वगळलेली १४ गावे सध्या कल्याण तालुक्यात आहेत. ती ठाणे तालुक्यात समाविष्ट होण्याची शक्यता आहे. डोंबिवली या शहरी तालुक्यासदेखील २७ गावांमधील काही गावे जोडण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. यासह ठाण्याची २२ गावे मिळून होणाºया ६३ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेला खीळ बसणार असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.भिवंडी गोदामांचा ग्रामीण तालुका कायमभिवंडी तालुक्यातील ६० ग्रामपंचायत क्षेत्रात २५ हजार गोदामे आहेत. त्याचा ग्रामीण तालुका कायम राहणार आहे. नव्याने निर्माण होणाºया शहरी तालुक्यात भिवंडी-निजामपूर मनपा क्षेत्र १३ गावे, एमएमआरडीए क्षेत्रातील ५१ गावांमधील काही भागांचा समावेश करण्याची शक्यता आहे.मीरा-भार्इंदरच्या शेतकºयांना सुमारे ३० किमी अंतर कापून ठाणे गाठावे लागते. या शहरात उत्तन परिसर पर्यटन क्षेत्र आहे.