शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

लोकसहभागातून ठाणे जिल्ह्यात ३५० वनराई बंधारे

By admin | Updated: November 12, 2015 01:21 IST

जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई विचारात घेऊन नदीनाल्यांंतून वाहून जाणारे पाणी वनराई बंधाऱ्यांव्दारे अडवण्यात येत आहे.

ठाणे : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई विचारात घेऊन नदीनाल्यांंतून वाहून जाणारे पाणी वनराई बंधाऱ्यांव्दारे अडवण्यात येत आहे. यासाठी एकही पैसा खर्च न करता सुमारे ३५० बंधारे लोकसहभागातून बांधल्याचा दावा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने केला आहे. यासाठी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे पुढे येण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी (सीईओ) यांच्यासह अतिरिक्त सीईओ रवींद्र पाटील, डेप्युटी सीईओ अशोक पाटील यांच्यासह जि.प.च्या सात अधिकाऱ्यांनी मुरबाड तालुक्यातील गावपाड्यांत जागृती केली. याशिवाय, जंगलातील ठिकठिकाणच्या बंधाऱ्यांचेदेखील उद्घाटन केल्याचे पाटील यांनी सांगितले.शहापूर तालुक्यातील मुंडेपाड्याच्या रानात गावकऱ्यांनी सुमारे २१ हजार रुपये खर्चाचा बंधारा बांधला आहे. त्यात सुमारे तीन टीएमसी पाण्याचा साठा तयार झाला. याशिवाय, लोकांमध्ये जनजागृती करीत असतानाच स्वत: परिश्रम घेऊन शिक्षक व शिक्षिका बंधारे घालत असल्याचे अंबरनाथचे गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के यांनी सांगितले. यानुसार बोराडपाडा केंद्र शाळेच्या नियंत्रणातील शिक्षक व शिक्षिकांनी नंबरवाडीच्या रानात बंधारा बांधला. यामध्ये रामू वाघ, इसामे, नवनाथ अस्वरे, विजय चव्हाण, ज्ञानेश्वर कारोटे, सुनील पाटोळे, पांडुरंग शिर्के (कुडेरान), दखणे, कोळी, जाधव या शिक्षकांसह शिक्षिका जोशी, महाजन, पाटील, पुंडकर, कुसाळकर, सावंत, शेलार, साबळे, बोरसे आदी हा नंबरवाडीचा बंधारा बांधून लोकसहभागास चालना दिली.