शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

ठाणे - पालघर जिल्ह्यातील २९ ४५६ शेतकऱ्यांच्या खात्याात ९४ कोटी ८७ लाखाच्या कर्जमाफीची रक्कम जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 21:44 IST

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफी रकमेबाबत मागील काही महिन्यांंपासून सुरू असलेले आरोप, प्रत्यारोप आता संपले आहे. या योजनेखाली ठाणे व पालघर जिल्ह्यातील २९ हजार ४५६ थकबाकी, कर्जदार शेतकऱ्यांचे ९३ कोटी ८६ लाख ७७ हजार २५५ व प्रोत्साहनपर रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. या कर्जमाफीची ...

ठळक मुद्देठाणे जिल्ह्यातील १४ हजार ८९७ शेतकऱ्यांच्या खात्यावर ४४ कोटी ३६ लाख पालघर जिल्ह्यातील १४ हजार ५५९ खातदार शेतकऱ्यांच्या खात्यावर ४९ कोटी ५० लाखा

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफी रकमेबाबत मागील काही महिन्यांंपासून सुरू असलेले आरोप, प्रत्यारोप आता संपले आहे. या योजनेखाली ठाणे व पालघर जिल्ह्यातील २९ हजार ४५६ थकबाकी, कर्जदार शेतकऱ्यांचे ९३ कोटी ८६ लाख ७७ हजार २५५ व प्रोत्साहनपर रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. या कर्जमाफीची रक्कम हातात पडताच शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले आज असल्याचा दावा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केला आहे.ठाणे जिल्ह्यातील १४ हजार ८९७ शेतकऱ्यांच्या खात्यावर ४४ कोटी ३६ लाख २६ हजार १३१ इतकी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांपैकी सात हजार ६४१ थकबाकीदार शेतकºयांना ३२ कोटी ९९ लाख ४९ हजार ३०१ रु पये तर सात हजार २५६ खातेदारांना ११ कोटी ३६ लाख ७६ हजार ८२९ कोटी प्रोत्साहनपर रकमेचा लाभ मिळाला आहे. पालघर जिल्ह्यातील १४ हजार ५५९ खातदार शेतकऱ्यांच्या खात्यावर ४९ कोटी ५० लाखा ५१ हजार १२३ रूपये वर्ग करण्यात आले आहेत. यापैकी आठ हजार ६६८ थकबाकीदार खातेदारांना ३९ कोटी ७७ लाख दोन हजार ८८६ रूपये कर्जमाफी तर पाच हजार ८९१ खातेदारांना नऊ कोटी ७३ लाख ४८ हजार २५५ रूपये प्रोत्साहनपर प्राप्त झाले आहेत.योजने अंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च या कालावधीत वाटप कर्जास कर्जमाफी मिळणार आहे. आतापर्यंत राज्यात साधारण ४१ लाख शेतक ºयांच्या कर्जमाफीसाठी १९ हजार कोटी रु पयांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आली . या योजनेंतर्गत ७७ लाख अर्ज प्राप्त. छाननीअंतर्गत डुप्लिकेशन झालेले खाते दूर करु न ६९ लाख खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यापैकी जवळपास ४१ लाख खात्यांमध्ये कर्जमाफीचे अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून बँकांकडे सुमारे १९ हजार कोटी रु पये इतका निधी हस्तांतरित करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील एक हजार ६७५ खातेदार व पालघरमधील एक हजार ४४२ आदी तीन हजार ११७ खातेदार कर्ज सवलतीचा लाभ मिळण्यास पात्र आहेत. या शेतकºयांकडील दीड लाखांवरील थकबाकी ३१ मार्चपर्यंत भरून कर्ज सवलतीचा लाभ त्वरीत घेण्याचे आवाहन टीडीसीसी बँकेने केले आहे.

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार