शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

खड्ड्यांच्या तक्रारी ठाणे जिल्हा विधी सचिवांकडे करता येणार! उच्च न्यायालयाकडून नोडल अधिकारी नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 02:13 IST

जिल्ह्यातील सहा महानगरपालिका, दोन नगरपालिका तसेच पालघर जिल्ह्यातील डहाणू, जव्हार आणि पालघर या तीन नगरपालिका यांच्या क्षेत्रातील रस्त्यांवर पडलेले खड्डे व त्यांच्या दुरवस्थेविषयीच्या नागरिकांना यापुढे ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिवांकडे तक्रार करण्याची संधी प्राप्त झाली आहे.

ठाणे : जिल्ह्यातील सहा महानगरपालिका, दोन नगरपालिका तसेच पालघर जिल्ह्यातील डहाणू, जव्हार आणि पालघर या तीन नगरपालिका यांच्या क्षेत्रातील रस्त्यांवर पडलेले खड्डे व त्यांच्या दुरवस्थेविषयीच्या नागरिकांना यापुढे ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिवांकडे तक्रार करण्याची संधी प्राप्त झाली आहे. यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील मनपा, नगरपालिकांच्या बांधकाम विभागांसह ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे.रस्त्यांवरील खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने जनतेच्या तक्र ारींची दखल घेण्यासाठी ठाणे येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव दु.न. खेर यांची ‘नोडल अधिकारी’ म्हणून नियुक्ती केली आहे. जनहित याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या या ‘नोडल अधिकाºयांकडे आता दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांना चांगल्या रस्त्यांसाठी तक्रारी करता येणार आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी निजामपूर आणि मीरा-भार्इंदर या सहा महापालिका आणि अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर दोन नगरपालिकांमधील याशिवाय, पालघर जिल्ह्यातील डहाणू, जव्हार आणि पालघर नगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या दुरवस्थेसह खड्ड्यांच्या तक्रारी करण्याचा अधिकार नागरिकांना मिळाला आहे.चांगल्या रस्त्यांसाठी ठाणे व पालघर जिल्ह्यांतील खराब रस्त्यांची तक्रार नागरिकांनी ई-मेल पोस्ट किंवा प्रत्यक्ष भेटूनही करता येणार आहे. यासाठी नोडल अधिकाºयांचा पत्ता- सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पहिला मजला, न्याय सेवा सदन, जिल्हा न्यायालय परिसर, कोर्टनाका, ठाणे पश्चिम असा आहे. याशिवाय ’ीँ’ं्र३िँंल्ली@८ंँङ्मङ्म.ूङ्मे या ई-मेलद्वारे नागरिकांना तक्रारी करता येणार आहे.