शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने फासला डिजिटल इंडियाला हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 23:13 IST

किऑस्को मशीन बंद : आॅनलाइन सातबाऱ्याअभावी नागरिकांचे हाल

ठाणे : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळ मजल्यावर सातबारा मिळविण्यासाठी किआॅस्को मशीन बसविली आहे. मात्र, ती मशीन गेल्या काही दिवसांपासून बंद असल्यामुळे आॅनलाइन सातबारा घेण्यासाठी येणाºया नागरिकांना निराश होऊन खालीहात परतावे लागत आहे. तर, सेतू कार्यालयात बसवलेल्या फाइल ट्रॅकिंगच्या दोन्ही मशीनही बंद असल्याचे समोर आले आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया मोहिमेलाच या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करून जिल्हा प्रशासनाने हरताळ फासल्याचे दिसत आहे.

सध्याचे युग हे हायटेक युग म्हणून ओळखले जात आहे. त्यात सर्व सरकारी कार्यालयांचा कारभार डिजिटल होत आहे. त्यानुसार, महसूल विभागानेही आॅनलाइन पद्धतीचा अवलंब करीत राज्यभरातील कोणताही सातबारा संबंधित शेतकऱ्यांस आॅनलाइन मिळवता यावा, यासाठी सातबारा संगणकीकरणाचे कामदेखील वेगाने सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलदार कार्यालयामार्फत आॅनलाइन सेवा देण्यात येत आहे. त्यात आपले सरकारच्या ई-महाभूमी उपक्र माखाली आॅनलाइन सातबारे शेतकºयांना उपलब्ध होत आहेत. त्यानुसार, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील तळ मजल्यावर किआॅस्को मशीन बसविली आहे. या मशीनद्वारे केवळ २३ रुपयांमध्ये शेतकºयांना अवघ्या काही मिनिटांतच सातबारा प्राप्त होत आहे. त्यामुळे सातबारा घेण्यासाठी तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत नाहीत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही मशीन बंद आहे.फाइल ट्रॅकिंग मशीनही बंदसेतू कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातील तळ मजल्यावर व पहिल्या मजल्यावर फाइल ट्रॅकिंगसह शासकीय माहिती मिळविण्यासाठी व शासनाच्या इतर वेबसाइटची माहिती देणारे मशीनदेखील मागील दोन महिन्यांपासून बंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे विविध प्रकल्पांच्या फाईल नेमक्या कुठे आहेत, हे शोधणे अशिलांना कठिण होऊन बसले असून जिल्हाधिकारी कार्यालयांतील कथीत दलालांची मात्र, यामुळे चांदी झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळेच प्रशासन हे ट्रॅकिंग मशीनसह किआॅस्क दुरुस्तीकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.शेतकºयांना बसतोय नाहक भुर्दंडज्या शेतकºयांची स्थानिक तहसील कार्यालयाकडून अडवणूक करण्यात येते, त्यातील बहुसंख्य जण जिल्हाधिकारी असलेल्या या किआॅस्कमध्ये सातबाराचे उतारे घेण्यासाठी येत असतात. मात्र, ते बंद असल्याने दूरवरून भाडे खर्चुन येऊनही त्यांना खाली हात परतावे लागत असल्याने त्यांना नाहक आर्थिक भुुर्दंड बसत आहे.