शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

ठामपाची प्लास्टिक अन् थर्माकोलमुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 03:02 IST

ठाणे महापालिकेने आता प्लास्टिक बंदीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. निर्धारीत कालावधीनंतरही प्लास्टिक किंवा थर्माकोलच्या वस्तुंचा वापर केल्याचे आढळल्यास संबधीतांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यास पालिकेने बुधवारपासून सुरुवात केली.

ठाणे : ठाणे महापालिकेने आता प्लास्टिक बंदीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. निर्धारीत कालावधीनंतरही प्लास्टिक किंवा थर्माकोलच्या वस्तुंचा वापर केल्याचे आढळल्यास संबधीतांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यास पालिकेने बुधवारपासून सुरुवात केली.दुकानांच्या गोडाउनमधील वस्तुंची विल्हेवाट लावण्यासाठीही पालिकने पावले उचलली. त्याकरीता एक व्हॉट्सअ‍ॅप नंबर उपलब्ध करून दिला असून त्यावर एक मेसेज करताच महापालिकेची गाडी प्लास्टिक, थर्माकोलच्या वस्तू उचलण्यासाठी हजर होणार आहे.>व्हॉटस्अ‍ॅप सेवेद्वारे घरपोच संकलन करणारकाही महिन्यांपूर्वी राज्य शासनाच्या वतीने प्लास्टीक आणि थर्माकोल बंदी जाहीर केली होती. त्यानुसार ठाणे महापालिकेने ३१ मार्च रोजी नोटीस प्रसिद्ध करून ठाणेकरांना व व्यावसायिक, दुकानदारांना प्लास्टिक, थर्माकोलच्या वस्तूंचा वापर बंद करण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी एक महिन्याची मुदत देऊन त्यांची विल्हेवाट लावण्याची संधी दिली होती. त्याची मुदत संपल्यानंतर शहरामध्ये मोठयाप्रमाणात प्लास्टिक, थर्माकोलच्या वस्तूंची विक्री व वापर होत असल्याचे निदर्शनास आले. वास्तविक बंदी लागू केल्यानंतर मोठ्याप्रमाणातील या वस्तूंची विल्हेवाट कुठे लावायची यासंदर्भात व्यावसायिक, दुकानदारांमध्ये संभ्रम होता. त्यामुळे महापालिकेने ८२९१८३५८९३ हा व्हॉट्सअ‍ॅप क्र मांक उपलब्ध करून दिला आहे. या क्र मांकावर प्लास्टिक, थर्माकोलच्या वस्तूंची माहिती दिल्यास पालिकेची गाडी येऊन त्याचे संकलन करणार आहे. ही सुविधा मोफत असणार आहे.>दंडात्मक कारवाई होणारप्लास्टिक, थर्माकोलच्या वस्तूंचा वापर, खरेदी, विक्री किंवा साठवणूक करताना कोणी आढळल्यास संबधीतांवर बुधवारपासून दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. बंदी मोडल्यास पहिल्यांदा पाच हजार, त्यानंतर १० ते २० हजारांचा दंड आणि तीन वर्षांचा कारावास होणार आहे.>प्लॉस्टिक वापर टाळण्याचे आवाहनसर्वप्रकारच्या प्लास्टिक पिशव्या, थर्माकेल, प्लास्टिकपासून बनविण्यात येणाऱ्या व एकदाच वापरल्या जाणारे ताट, वाट्या, चमचे, भांडी, अन्नपदार्थ पॅकेजिंगची भांडी आदींचा वापर टाळावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.