शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

स्वच्छता पंधरवड्याकडे एनजीओंची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 02:47 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर असा स्वच्छता पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेतला.

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर असा स्वच्छता पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, देशभर पंधरवडा सुरू झाला आहे. अशा कार्यक्र मांत नेहमीच पुढाकार घेणाऱ्या सामाजिक संस्थांपैकी एकही संस्था (एनजीओ) या पंधरवड्यास पाच दिवस उलटले, तरी अद्यापही ठाणे रेल्वेस्थानकात सहभागी झालेली नाही. एनजीओ सोडाच स्थानिक खासदारांसह भाजपाच्या स्थानिक पदाधिकाºयांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. यामुळे अजून आठ ते दहा दिवस हे अभियान सुरू राहणार असल्याने आता तरी ठाण्यातील सामाजिक संस्थांनी या उपक्र मात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रवासी संघटनांसह रेल्वे प्रशासनाने केले आहे.पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छरेल्वे, स्वच्छ भारत असा नारादेऊन स्वच्छता पंधरवडा आयोजिला आहे. त्यानुसार, इतर रेल्वेस्थानकांप्रमाणे ठाणे रेल्वेस्थानकातही या अभियानास सुरुवात झाली आहे. सामाजिक संस्था पुढे येत नसल्याने रेल्वे कर्मचाºयांमार्फत रेल्वेस्थानक स्वच्छ ठेवण्याचा शक्य तितका प्रयत्न केला जात आहे. तसेच प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेस्थानक परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मध्यंतरी, अस्वच्छतेच्या टॉप टेन यादीत ठाण्याचे नाव आल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून स्वच्छतेवर विशेष भर दिला जात आहे. वेळप्रसंगी अस्वच्छता ठेवणाºया प्रवाशांवर कारवाईचा बडगाही उगारला जात आहे.एरव्ही, शासनामार्फतएखादे अभियान राबवत येते, तेव्हा सामाजिक संस्था त्या अभियानात सहभागी होतात आणि ते अभियान यशस्वीरीत्या मार्गी लावण्यात हातभार लावतात. मात्र, ठाण्यात सध्या सुरू असलेल्या पंतप्रधान मोदींच्या स्वच्छता अभियानात हे चित्र उलटे दिसत आहे.>एका संस्थेकडून विचारणाएका संस्थेने सुरुवातीला विचारणा केली होती. मात्र, त्यानंतर तिनेही चक्क पाठ फिरवल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. दुसरीकडे काही राजकीय पक्ष ठाण्यातील या संस्थांना या अभियानापासून लांब राहण्याबाबत समर्थन करत तर नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.