शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

स्वच्छता पंधरवड्याकडे एनजीओंची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 02:47 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर असा स्वच्छता पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेतला.

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर असा स्वच्छता पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, देशभर पंधरवडा सुरू झाला आहे. अशा कार्यक्र मांत नेहमीच पुढाकार घेणाऱ्या सामाजिक संस्थांपैकी एकही संस्था (एनजीओ) या पंधरवड्यास पाच दिवस उलटले, तरी अद्यापही ठाणे रेल्वेस्थानकात सहभागी झालेली नाही. एनजीओ सोडाच स्थानिक खासदारांसह भाजपाच्या स्थानिक पदाधिकाºयांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. यामुळे अजून आठ ते दहा दिवस हे अभियान सुरू राहणार असल्याने आता तरी ठाण्यातील सामाजिक संस्थांनी या उपक्र मात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रवासी संघटनांसह रेल्वे प्रशासनाने केले आहे.पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छरेल्वे, स्वच्छ भारत असा नारादेऊन स्वच्छता पंधरवडा आयोजिला आहे. त्यानुसार, इतर रेल्वेस्थानकांप्रमाणे ठाणे रेल्वेस्थानकातही या अभियानास सुरुवात झाली आहे. सामाजिक संस्था पुढे येत नसल्याने रेल्वे कर्मचाºयांमार्फत रेल्वेस्थानक स्वच्छ ठेवण्याचा शक्य तितका प्रयत्न केला जात आहे. तसेच प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेस्थानक परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मध्यंतरी, अस्वच्छतेच्या टॉप टेन यादीत ठाण्याचे नाव आल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून स्वच्छतेवर विशेष भर दिला जात आहे. वेळप्रसंगी अस्वच्छता ठेवणाºया प्रवाशांवर कारवाईचा बडगाही उगारला जात आहे.एरव्ही, शासनामार्फतएखादे अभियान राबवत येते, तेव्हा सामाजिक संस्था त्या अभियानात सहभागी होतात आणि ते अभियान यशस्वीरीत्या मार्गी लावण्यात हातभार लावतात. मात्र, ठाण्यात सध्या सुरू असलेल्या पंतप्रधान मोदींच्या स्वच्छता अभियानात हे चित्र उलटे दिसत आहे.>एका संस्थेकडून विचारणाएका संस्थेने सुरुवातीला विचारणा केली होती. मात्र, त्यानंतर तिनेही चक्क पाठ फिरवल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. दुसरीकडे काही राजकीय पक्ष ठाण्यातील या संस्थांना या अभियानापासून लांब राहण्याबाबत समर्थन करत तर नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.