शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

खावटी न मिळाल्यामुळे आदिवासींकडून ‘तेरावे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 00:02 IST

आदिवासी विभागाचा केला निषेध : श्रमजीवींचे आंदोलन, कागदी घोडेच नाचविले

ठाणे : लॉकडाऊनच्या काळात आदिवासींना खावटीची रक्कम मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, केवळ कागदी घोडेच नाचविले जात असल्याचा आरोप करून श्रमजीवी संघटनेने याविरोधात येथील वागळे इस्टेट परिसरातील विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर तसेच जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालये, प्रकल्प कार्यालयांबाहेर आदिवासी विभागाच्या प्रशासनाचे ‘तेरावे’ घालून आंदोलन केले. या आंदोलनास सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाल्याचे श्रमजीवीचे जनसंपर्क अधिकारी प्रमोद पवार यांनी सांगितले.

खावटी योजनेच्या धोरणाप्रमाणे भुकेचा काळ हा जून ते सप्टेंबर हा आहे. मात्र, सप्टेंबर महिना संपत आला तरीही खावटी योजनेचा लाभ आदिवासींना मिळालेला नाही. ठाणेसह रायगड, पालघर आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालये, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये आणि आयुक्त कार्यालयाच्या समोर प्रशासनाचे ‘तेरावे’ घालण्याचे अभिनव आंदोलन श्रमजीवीच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाने छेडले. 

टॅग्स :thaneठाणे