शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पथकप्रमुख बदलले, परिस्थिती जैसे थे

By admin | Updated: February 3, 2016 02:10 IST

पदपथ, महत्वाचे चौक आणि रस्त्यांवरील फेरीवाल्यांच्या विरोधात गेल्या आठवड्यात डोंबिवलीत कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने ठोस कारवाईची मोहीम सुरू केली

प्रशांत माने,  डोंबिवलीपदपथ, महत्वाचे चौक आणि रस्त्यांवरील फेरीवाल्यांच्या विरोधात गेल्या आठवड्यात डोंबिवलीत कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने ठोस कारवाईची मोहीम सुरू केली असताना अचानक सोमवारपासून ही कारवाईची मोहीम थंड पडली आहे.पथकप्रमुख बदलले परंतु परिस्थिती जैसे थे राहील्याने फेरीवाल्यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याने प्रशासन नमले का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.फेरीवाल्यांचे वाढते अतिक्रमण नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रश्नावर वारंवार महासभेतही लोकप्रतिनिधींकडून आवाज उठविला जातो. लक्षवेधी मांडून केडीएमसी प्रशासनाचा नाकर्तेपणा समोर आणला गेला आहे. परंतु, आयुक्तपदी ई रवींद्रन हे विराजमान होताच रेल्वेस्थानक परिसराच्या विकासाला त्यांनी अधिक प्राधान्य दिले आहे. या परिसरात अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात विशेष मोहीम उघडली असून त्याअंतर्गत कल्याण डोंबिवलीत जोमाने कारवाई सुरू केली आहे. जानेवारी महिन्यात डोंबिवलीत रामनगर प्रभागाचे स्थानिक नगरसेवक तथा मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी स्वत: रस्त्यावर उतरून फेरीवाल्यांविरोधात भूमिका घेतली होती. यात त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा आणि त्यांना शिवीगाळ करण्याचा प्रकार फेरीवाल्यांकडून घडला होता. प्रशासनाकडून त्यांच्यावर ठोस कारवाई होत नाही याबाबत हळबे यांनी नाराजीदेखील व्यक्त केली होती. यावर प्रशासनाने ग प्रभागाचे फेरीवाला अतिक्रमण विरोधी पथक प्रमुख संजय साबळे यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागी रमाकांत जोशी यांची नेमणूक केली. परंतु, पथकप्रमुख बदलून देखील परिस्थिती जैसे थे च राहीली असून वास्तव पाहता फेरीवाल्यांविरोधात रस्त्यावर उतरणारे हळबे आणि नवनियुक्त पथकप्रमुख जोशी गेले कुणीकडे? असा सवाल उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)