शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

१७ कोटींची करवसुली

By admin | Updated: April 5, 2016 01:19 IST

अंबरनाथ नगरपरिषदेने मार्चअखेरपर्यंत ९५ टक्के करवसुली केली आहे. त्यातून १६ कोटी ९२ लाख रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहे.

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेने मार्चअखेरपर्यंत ९५ टक्के करवसुली केली आहे. त्यातून १६ कोटी ९२ लाख रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहे. आतापर्यंत नगरपरिषदेने ही सर्वाधिक करवसुली केली आहे.शहरातील ७६ हजार नागरिक तर औद्योगिक क्षेत्रातील एक हजार ७५ जण कर भरतात. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कर अधीक्षक नरेंद्र संख्ये, निरीक्षक प्रशांत राणे, अमोल मानकर, प्रमोद पेडणेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने त्यांच्याकडून ही करवसुली केली आहे. करवसुलीसाठी नागरिकांना आवाहन करण्यापासून प्रत्येक घरोघरी कामगारांमार्फत कर भरण्याची सक्ती करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनीही जागृत होऊन वेळेत कर भरले आहे. भविष्यात कराची रक्कम वाढावी, यासाठी नगरपरिषदेने पुढाकार घेतला आहे. नगरपरिषदने मागील वर्षभरापासून शहरातील सर्व मालमत्तांची फेरमोजणी सुरू केली आहे. त्यामुळे वाढीव बांधकाम व इतर बांधकामेही या मोजणीत समाविष्ट झाल्यावर २०१६-१७ मध्ये हीच करवसुली २५ कोटींच्या वर जाणार आहे, असे संख्ये यांनी सांगितले. (प्रतिनिधी)