शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
2
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
3
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
4
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
5
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
6
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
7
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
8
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
9
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
10
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
11
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
12
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
13
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
14
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
15
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
16
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
17
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
18
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
19
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
20
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 

चार दिवसांपासून नळ बंद, शंभर रूपये बॅरल पाणी

By admin | Updated: February 24, 2016 03:05 IST

दळखण गावाकरीता पाणीपुरवठा जलस्वराज पाणीपुरवठा व ग्राम स्वच्छता समितीमार्फत केला जातो. भातसा नदीच्या पात्रातून पाणी उचल करणाऱ्या पंपाच्या मोटारीमध्ये बिघाड झाल्याने

- मनीष दोंदे,  खर्डीदळखण गावाकरीता पाणीपुरवठा जलस्वराज पाणीपुरवठा व ग्राम स्वच्छता समितीमार्फत केला जातो. भातसा नदीच्या पात्रातून पाणी उचल करणाऱ्या पंपाच्या मोटारीमध्ये बिघाड झाल्याने गेल्या चार दिवसा पासून गावात पाणीपुरवठा होत नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणारी सर्व मोठी धरणे शहापूर तालुक्यात आहे. परंतु, धरण उशाशी असतांनाही खर्डी नजिकच्या दळखण गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असून शंभर रूपये बॅरल प्रमाणे त्यांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.गावातील विहीरीमध्ये पाणी आहे. परंतु, नळ असल्याने ते भरण्यासाठी विहीरीवर सहसा कोणी जात नाही. मात्र, गेले चार दिवस नळ बंद असल्याने विहीरीवर पाणी भरण्यासाठी तुडुंब गर्दी पाहवयास मिळत आहे. त्यात विहीरीचेही पाणी तळाला गेल्याने येथिल ग्रामस्थांना पाणी विकत घेण्याशिवाय पर्याय राहीला नाही. सध्या एक बॅरलला शंभर रु पये मोजावे लागत आहेत. यामुळे ग्रामस्थांत तीव्र संताप व्यक्त होत असून त्याचा कधीही उद्रेक होण्याची भीती आहे. नदीच्या पाण्याची पातळी घटली असून पाणी खेचणाऱ्या पंपाची मोटर नादुरु स्त झाली आहे. दुरु स्ती साठी नाशिक येथे नेली होती. त्यामुळे चार दिवस पाणीपुरवठा बंद होता. मात्र लवकरच तो पूर्वरत होईल.- गजानन सरखोत, अध्यक्ष, जलस्वराज्य पाणीपुरवठा व ग्राम स्वच्छता समिती, दळखण.