शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

तलावांमधील गाळ काढण्याची मोहिम हाती घ्या- पालकमंत्र्यांचा आदेश

By admin | Updated: September 11, 2015 23:18 IST

जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना राबवली जात आहे. त्या पलिकडे जाऊन गावतलावांमधील गाळ काढून पाणी साठवण्याची क्षमता वाढवल्यास जिल्हा पाण्याच्या बाबतीत

ठाणे: जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना राबवली जात आहे. त्या पलिकडे जाऊन गावतलावांमधील गाळ काढून पाणी साठवण्याची क्षमता वाढवल्यास जिल्हा पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईलच तसेच अनेक छोटया गावांची पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होतील, यासाठी धडक कार्यक्र माची मोहिम हाती घेण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरु वारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिले आहेत.राज्यभरात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातही आतापासूनच पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील धरणांव्यतिरिक्त स्थानिक पातळीवर पाण्याच्या अन्य स्रोतांचाही शोध घ्यावे लागले, यासाठी पुढाकाराने कल्याण ग्रामीण येथील वाकळण तलावातील गाळ काही महिन्यांपूर्वी काढल्याने तलावाचे क्षेत्र मोठे झाले आहे. त्यामुळेच यंदा तलावातील पाणीसाठा वाढला आहे. त्यातून तेथील ग्रामस्थांनी २५ एकर क्षेत्रावर भाजीपाल्याचे पीक घेतले आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली असता सर्वच गावतलावांमधील गाळ काढण्यासाठी धडक कार्यक्र म हाती घ्या,त्यासाठी केवळ सरकारी निधीवर अवलंबून न राहाता सेवाभावीसंस्था, सीएसआर आदी पर्यायांचा अवलंब करा, स्थानिक लोकप्रतिनिधींची मदतीचा हातपुढे करावा असे निर्देश पालकमत्र्यांनी यावेळी दिले. (प्रतिनिधी)