शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर EMI मध्ये तुर्तास दिलासा नाही, रेपो दर जैसे थे; ईएमआय कमी होण्यासाठी वाट पाहावी लागणार
2
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनचे वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
3
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
4
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
5
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल
6
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिस शोधायला गेले...
7
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं
8
RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी
9
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
10
'कल्कि २' मधून बाहेर पडल्यानंतर दीपिका पादुकोणचं मोठं वक्तव्य; म्हणाली- 'मी नेहमी माझ्या अटींवर...'
11
"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले?
12
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
13
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
14
"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील
15
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
16
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
17
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
18
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
19
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
20
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला

तलावांमधील गाळ काढण्याची मोहिम हाती घ्या- पालकमंत्र्यांचा आदेश

By admin | Updated: September 11, 2015 23:18 IST

जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना राबवली जात आहे. त्या पलिकडे जाऊन गावतलावांमधील गाळ काढून पाणी साठवण्याची क्षमता वाढवल्यास जिल्हा पाण्याच्या बाबतीत

ठाणे: जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना राबवली जात आहे. त्या पलिकडे जाऊन गावतलावांमधील गाळ काढून पाणी साठवण्याची क्षमता वाढवल्यास जिल्हा पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईलच तसेच अनेक छोटया गावांची पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होतील, यासाठी धडक कार्यक्र माची मोहिम हाती घेण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरु वारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिले आहेत.राज्यभरात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातही आतापासूनच पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील धरणांव्यतिरिक्त स्थानिक पातळीवर पाण्याच्या अन्य स्रोतांचाही शोध घ्यावे लागले, यासाठी पुढाकाराने कल्याण ग्रामीण येथील वाकळण तलावातील गाळ काही महिन्यांपूर्वी काढल्याने तलावाचे क्षेत्र मोठे झाले आहे. त्यामुळेच यंदा तलावातील पाणीसाठा वाढला आहे. त्यातून तेथील ग्रामस्थांनी २५ एकर क्षेत्रावर भाजीपाल्याचे पीक घेतले आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली असता सर्वच गावतलावांमधील गाळ काढण्यासाठी धडक कार्यक्र म हाती घ्या,त्यासाठी केवळ सरकारी निधीवर अवलंबून न राहाता सेवाभावीसंस्था, सीएसआर आदी पर्यायांचा अवलंब करा, स्थानिक लोकप्रतिनिधींची मदतीचा हातपुढे करावा असे निर्देश पालकमत्र्यांनी यावेळी दिले. (प्रतिनिधी)