शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

'नुकसानभरपाई, कर्जमाफीसाठी लवकर कार्यवाही करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 22:26 IST

अन्यथा आंदोलनाचा इशारा; भाजप पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले निवेदन

मोखाडा : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात भात शेतीचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भाजपच्या पालघर जिल्हा पदाधिकाºयांनी तालुक्यातील विविध भागातील नुकसानग्रस्त शेतीची थेट बांधांवर जाऊन पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकºयांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी आणि कर्जमाफी करावी यासाठी मोखाडा तहसीलदारांना निवेदन दिले. याबाबत लवकर कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.भाजपचे पालघर जिल्हा सरचिटणीस डॉ. हेमंत सवरा यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाºयांनी शनिवारी ही पाहणी केली. मुळातच या भागात खरीप हंगामा व्यतिरीक्त अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने, येथील शेतकºयांची उपासमार होणार आहे. त्यामुळे येथे तातडीने नरेगाची कामे सुरू करावीत. त्याचबरोबर पीककर्ज माफ करावे आणि नुकसानभरपाई मिळावी म्हणून आपण प्रयत्नशील असल्याचे डॉ. सवरा यांनी यावेळी सांगितले. यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकाºयांची भेट घेऊन, मंत्रालय स्तरावर भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.यावेळी भाजपचे पालघर उपाध्यक्ष संतोष चोथे, युवा मोर्चा विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष उमेश येलमामे, मोखाडा तालुकाध्यक्ष रघुवीर डिंगोरे, शहर अध्यक्ष विलास पाटील, यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.शेतकºयांनी मांडल्या व्यथामोखाड्यातील अतिदुर्गम आणि शेवटचे टोक असलेल्या करोळ, वावळ्याची वाडी, पाचघर तसेच खोडाळा येथील आदिवासी शेतकºयांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.