शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

ठाणे जिल्ह्यात जुलैत स्वाईनने २१ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 06:28 IST

ठाणे जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या आजाराने आजघडीला जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर एकूण ३८ जणांचा बळी गेला असून हा आकडा मार्च ते जुलै दरम्यानचा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या आजाराने आजघडीला जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर एकूण ३८ जणांचा बळी गेला असून हा आकडा मार्च ते जुलै दरम्यानचा आहे. तर त्यापैकी जुलै महिन्यात २१ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. तरीसुद्धा अद्यापही शासकीय रुग्णालयात लस उपलब्ध झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.जानेवारीपासून आतापर्यंत जिल्ह्यात स्वाइन फ्लूची ८११ जणांना लागण झाली आहे. त्यापैकी २०२ रुग्ण अद्यापही जिल्ह्यातील विविध शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ९४ रुग्ण कल्याण महापालिका हद्दीत असून त्या पाठोपाठ ठाण्यात ९३, नवी मुंबईत १२, मीरा-भार्इंदरच्या ३ रुग्णांचा समावेश आहे. तर आतापर्यंत ५६८ स्वाइन फ्लू बाधीतांवर योग्य उपचार करून घरी सोडण्यात आले. तसेच बळी गेल्या रूग्णांमध्ये ठाणे महापालिका हद्दीत सर्वाधिक २३ जणांना मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ कल्याण- ५, मीरा-भार्इंदर ४ आणि नवी मुंबईतील ३ जणांचा समावेश आहे. तर ३ जणांचा जिल्हाबाहेर मृत्यू झाला आहे.एकट्या ठाण्यात४२२ रुग्णठाण्यात आतापर्यंत स्वाइन फ्लूबाधीतांचा आकडा ४२२ वर गेला आहे. त्यापाठोपाठ कल्याण- १८५, नवी मुंबईत १०५ तर मीरा-भार्इंदर ९७ तसेच उल्हासनगर येथील २ रुग्णांचा समावेश आहे.