शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

ठाणे जिल्ह्यात जुलैत स्वाईनने २१ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 06:28 IST

ठाणे जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या आजाराने आजघडीला जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर एकूण ३८ जणांचा बळी गेला असून हा आकडा मार्च ते जुलै दरम्यानचा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या आजाराने आजघडीला जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर एकूण ३८ जणांचा बळी गेला असून हा आकडा मार्च ते जुलै दरम्यानचा आहे. तर त्यापैकी जुलै महिन्यात २१ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. तरीसुद्धा अद्यापही शासकीय रुग्णालयात लस उपलब्ध झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.जानेवारीपासून आतापर्यंत जिल्ह्यात स्वाइन फ्लूची ८११ जणांना लागण झाली आहे. त्यापैकी २०२ रुग्ण अद्यापही जिल्ह्यातील विविध शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ९४ रुग्ण कल्याण महापालिका हद्दीत असून त्या पाठोपाठ ठाण्यात ९३, नवी मुंबईत १२, मीरा-भार्इंदरच्या ३ रुग्णांचा समावेश आहे. तर आतापर्यंत ५६८ स्वाइन फ्लू बाधीतांवर योग्य उपचार करून घरी सोडण्यात आले. तसेच बळी गेल्या रूग्णांमध्ये ठाणे महापालिका हद्दीत सर्वाधिक २३ जणांना मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ कल्याण- ५, मीरा-भार्इंदर ४ आणि नवी मुंबईतील ३ जणांचा समावेश आहे. तर ३ जणांचा जिल्हाबाहेर मृत्यू झाला आहे.एकट्या ठाण्यात४२२ रुग्णठाण्यात आतापर्यंत स्वाइन फ्लूबाधीतांचा आकडा ४२२ वर गेला आहे. त्यापाठोपाठ कल्याण- १८५, नवी मुंबईत १०५ तर मीरा-भार्इंदर ९७ तसेच उल्हासनगर येथील २ रुग्णांचा समावेश आहे.