शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

‘स्वच्छ भारत’ पुरस्कारासाठी जिल्ह्यातून ४८ शाळांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:43 IST

‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ पुरस्कार २०१७-१८ साठी ठाणे जिल्ह्यातील ४८ शाळांची निवड झाली आहे. यामध्ये ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या प्रत्येकी

ठाणे : ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ पुरस्कार २०१७-१८ साठी ठाणे जिल्ह्यातील ४८ शाळांची निवड झाली आहे. यामध्ये ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या प्रत्येकी तीन आणि शहरी भागातील प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या प्रत्येकी एक अशा ८ शाळांनी पहिल्या तीनमध्ये क्र मांक मिळवला आहे. पहिल्या तीन क्रमांकांत निवड झालेल्या शाळांमध्ये ग्रामीण भागातील शाळांचा मुख्यत्वे समावेश आहे. त्या सर्व शाळांची नावे राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पाठवण्यात येणार आहे.राज्य शासनाने आॅनलाइन पद्धतीने या पुरस्कारासाठी अर्ज भरून घेतले होते. जिल्हा परिषदेच्या आणि महापालिकांच्या एकूण ४११ शाळांनी अर्ज केले होते. त्यापैकी ४८ शाळांची निवड झाली आहे. शाळेचा परिसर स्वच्छ असणे, विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी पिण्यास उपलब्ध असणे, शाळेतील स्वच्छतागृहांची योग्य निगा राखली जाणे, अपंग विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था असणे, शाळेच्या आवारात हात धुण्यासाठी साबण अथवा हॅण्डवॉश असणे, माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन असणे आदी बाबींची माहिती शाळांनी अर्जात नमूद केली होती.वरील निकषांवर जिल्हा परिषदेच्या सात शाळांसह नवी मुंबई महापालिकेतील एका प्राथमिक व एका माध्यमिक शाळांनी ९० पेक्षा अधिक गुण मिळवल्याने त्या शाळांची निवड ग्रीन गटात झाली. ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या शाळांची तपासणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांच्या अध्यक्षतेखाली तालुका व जिल्हा समिती तयार केली होती.जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक विभागाच्या जि.प. शाळा जांभूळवाडी हिने प्रथम, कातबाव द्वितीय क्र मांक आणि उसघरने तृतीय क्र मांक पटकावला.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान