शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
5
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
6
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
7
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
8
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
9
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
10
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
11
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
12
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
13
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
14
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
15
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
16
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
17
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
18
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
19
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
20
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?

२७ गावांची ‘ती’ जाहिरात स्थगित

By admin | Updated: October 17, 2015 03:16 IST

ऐन निवडणुकीच्या आचारसंहिता काळातच २७ गावे मनपातून वगळण्याबाबतची सुनावणी शासनाने १६ आणि १७ आॅक्टोबरला लावली .

चिकणघर : ऐन निवडणुकीच्या आचारसंहिता काळातच २७ गावे मनपातून वगळण्याबाबतची सुनावणी शासनाने १६ आणि १७ आॅक्टोबरला लावली . त्या अनुषंगाने मनपाने हरकतदारांना सुनावणीसाठी पाचारण करणारी जाहिरात १३ आॅक्टोबरच्या वृत्तपत्रांतून केली होती. मात्र, ती मतदारांना प्रलोभन ठरणार असल्याची तक्रार सेनेने निवडणूक आयुक्तांना केली. ती तक्रार ग्राह्य मानून आयोगाने या सुनावणीला २ नोव्हेंबरपर्यंत स्थगिती दिली असल्याची पुनर्जाहिरात पालिकेने दिली. (वार्ताहर )१४ आॅक्टोबरची सुनावणी १९ आॅक्टोबरला२७ गावांचा मनपात समावेश केल्याच्या शासनाच्या भूमिकेविरुद्ध २७ गावांतून उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेवरील १४ आॅक्टोबरची सुनावणी आणखी पाच दिवस पुढे ढकलली असून आता ही सुनावणी १९ आॅक्टोबरला होणार असल्याची माहिती याचिकाकर्ते तथा २७ गावे सर्वपक्षीय संरक्षण हक्क समितीचे सचिव चंद्रकांत पाटील यांनी दिली.