शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

ठाणे-पालघरच्या १२८ शेतकरी वारसांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 02:11 IST

ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये शेतीकामे करताना झालेल्या दुर्दैवी घटनांमध्ये मागील आठ वर्षांत १२८ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

ठाणे : ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये शेतीकामे करताना झालेल्या दुर्दैवी घटनांमध्ये मागील आठ वर्षांत १२८ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसांना शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत मदत देण्यात आली आहे. यामध्ये २०१४-१५ पर्यंत १०७ जणांना प्रत्येकी एक लाख तसेच २०१५-१६ मध्ये योजनेला गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्यात आले. २०१६-१७ पर्यंत जिल्ह्यातील २१ शेतक ºयांना प्रत्येकी दोन लाखांची मदतवाटप केल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली.शेतात पाणी सोडण्यासाठी शेतकरी रात्रीच्यावेळी जात असतात. त्यावेळी अनेकदा अपघात होऊन त्यात त्यांचा मृत्यू अथवा गंभीर दुखापत होण्याच्या घटना घडतात. ही बाब लक्षात घेऊन शासनाने शेतकरी अपघात विमा योजना २००५-०६ पासून सुरू केली. त्यानंतर, २००९ पासून या योजनेचे नाव बदलून शेतकरी जनता अपघात विमा योजना केले होते. दरम्यान, २००९-१० पासून ते २०१४-१५ या कालावधीत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील १०७ शेतकºयांच्या अपघातांसंदर्भात विविध प्रस्ताव मंजूर करण्यात आले. तसेच त्या वर्षीच्या योजनेनुसार त्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाखाची मदत सुपूर्द केली आहे.त्यानंतर, २०१५-१६ मध्ये या योजनेतील मदतही दुप्पट केली. अपघाती मृतांना मिळणारी मदत दोन लाख तर, जखमी होऊन एक अवयव निकामी झाल्यावर एक लाख किंवा दोन्ही अवयव निकामी झाल्यास दोन लाख अशी मदत देण्यास सुरु वात केली. त्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजना लागू झाल्यानंतर २०१६-१७ आणि २०१७-१८ या दोन वर्षांत जिल्ह्यातील २१ शेतकºयांच्या वारसांना मदतीचे वाटप केले.