शहरं
Join us  
Trending Stories
1
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
2
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
3
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
4
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकूण काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
5
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
6
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
7
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
8
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
9
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
10
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
11
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
12
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार
13
स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा आणि द्या देशभक्तीच्या शुभेच्छा!
14
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
15
₹७५ वरून ₹५०० च्या पार ट्रेड करतोय हा शेअर, अचानक गुंतवणुकदारांचं स्वारस्य वाढलं, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
17
जगातील सगळ्यात लहान ५ मोबाइल फोन; अगदी माचिसच्या डबीतही लपवून ठेवू शकता!
18
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
19
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
20
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण

ठाणे-पालघरच्या १२८ शेतकरी वारसांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 02:11 IST

ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये शेतीकामे करताना झालेल्या दुर्दैवी घटनांमध्ये मागील आठ वर्षांत १२८ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

ठाणे : ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये शेतीकामे करताना झालेल्या दुर्दैवी घटनांमध्ये मागील आठ वर्षांत १२८ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसांना शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत मदत देण्यात आली आहे. यामध्ये २०१४-१५ पर्यंत १०७ जणांना प्रत्येकी एक लाख तसेच २०१५-१६ मध्ये योजनेला गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्यात आले. २०१६-१७ पर्यंत जिल्ह्यातील २१ शेतक ºयांना प्रत्येकी दोन लाखांची मदतवाटप केल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली.शेतात पाणी सोडण्यासाठी शेतकरी रात्रीच्यावेळी जात असतात. त्यावेळी अनेकदा अपघात होऊन त्यात त्यांचा मृत्यू अथवा गंभीर दुखापत होण्याच्या घटना घडतात. ही बाब लक्षात घेऊन शासनाने शेतकरी अपघात विमा योजना २००५-०६ पासून सुरू केली. त्यानंतर, २००९ पासून या योजनेचे नाव बदलून शेतकरी जनता अपघात विमा योजना केले होते. दरम्यान, २००९-१० पासून ते २०१४-१५ या कालावधीत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील १०७ शेतकºयांच्या अपघातांसंदर्भात विविध प्रस्ताव मंजूर करण्यात आले. तसेच त्या वर्षीच्या योजनेनुसार त्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाखाची मदत सुपूर्द केली आहे.त्यानंतर, २०१५-१६ मध्ये या योजनेतील मदतही दुप्पट केली. अपघाती मृतांना मिळणारी मदत दोन लाख तर, जखमी होऊन एक अवयव निकामी झाल्यावर एक लाख किंवा दोन्ही अवयव निकामी झाल्यास दोन लाख अशी मदत देण्यास सुरु वात केली. त्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजना लागू झाल्यानंतर २०१६-१७ आणि २०१७-१८ या दोन वर्षांत जिल्ह्यातील २१ शेतकºयांच्या वारसांना मदतीचे वाटप केले.