शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

भिवंडीत अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 01:43 IST

अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणा-या विद्यार्थिनीने क्षुल्लक वादातून राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी नारपोली येथे घडली.

भिवंडी : अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणा-या विद्यार्थिनीने क्षुल्लक वादातून राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी नारपोली येथे घडली. जेवताना मोबाइलवर बोलत असल्याने तिला वडील रागावले. त्यामुळे रागाच्या भरात तिने टोकाचे पाऊल उचलले.भूमिका नाऊ पाटील (२२, रा.नारपोली) हे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. सदर युवती मूळची वळपाडा येथील राहणारी असून गेल्या काही वर्षांपासून ती कुटुंबासह नारपोली येथे राहत होती. ती युनिव्हर्सल कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, कामण, ता. वसई येथे शिकत होती. सोमवारी दुपारी जेवताना ती मोबाइलवर बोलत होती. त्यावेळी वडिलांनी तिला आधी जेवण कर, त्यानंतर मोबाइलवर बोल, असे सांगितले. त्याचा राग येऊन भूमिकाने बेडरूममध्ये जाऊन पंख्याला गळफास घेतला. बराच वेळ झाला तरी मुलगी बेडरूममधून बाहेर न आल्याने, दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता ती पंख्याला लटकल्याचे दिसून आले. त्यावेळी कुटुंबीयांनी तिला तत्काळ रु ग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.>पोलीस तपास सुरूया आत्महत्येची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सिराज शेख करीत आहेत.