शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

स्टेमला आर्थिक वर्षात हवा २० कोटींचा फायदा

By admin | Updated: March 30, 2017 06:29 IST

ठाणे, मीरा-भार्इंदर, भिवंडी या मनपा आणि जि.प.अंतर्गत ३४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी स्थापन केलेल्या स्टेम

ठाणे : ठाणे, मीरा-भार्इंदर, भिवंडी या मनपा आणि जि.प.अंतर्गत ३४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी स्थापन केलेल्या स्टेम कंपनीला दोन वर्षांपासून आर्थिक नवसंजीवनी मिळाली असून सतत तोट्यात चालणाऱ्या या कंपनीला २०१५-१६ आर्थिक वर्षात तब्बल २७ कोटींचा रुपयांचा फायदा झाला होता. आता २०१६-१७ या आर्थिक वर्षातही २० कोटींचा फायदा अपेक्षित असून स्टेम प्राधिकरणाने सीएसआरअंतर्गत पंतप्रधान निधीसाठी एकूण ११ लाखांचा निधी दिला आहे.ठाणे महानगरपालिकेसह मीरा-भार्इंदर, भिवंडी आणि जिल्हा परिषद ठाणेअंतर्गत एकूण ३४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी २०१० साली स्टेमची निर्मिती करण्यात आली. परंतु, ती झाल्यानंतर कंपनी सतत तोट्यात चालत होती. २०१०-११ साली या कंपनीला १ लाख ५७ हजार रुपयांचा तोटा झाला होता. तर, ११-१२ साली १४ कोटी ४४ लाख, १२-१३ मध्ये ३ कोटी ४७ लाख, १३-१४ मध्ये २९ लाख आणि २०१३-१४ मध्येच हा तोटा १३ कोटी ५५ लाखांच्या घरात गेला होता. मात्र, मागील दोन वर्षांपासून हे प्राधिकरण फायद्यात आले असून या वर्षी या कंपनीला २२ कोटींचा नफा अपेक्षित आहे. दरम्यान, बुधवारी स्टेमच्या २०१७-१८ च्या एकूण १६९.६४ कोटी रु पयांच्या वार्षिक अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. स्टेम प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष बैठक झाली. या वेळी स्टेमचे संचालक नरेश गीते, भिवंडी-निजामपूर महापालिका आयुक्त योगेश म्हसे, उपस्थित होते. (प्रतिनिधी)