शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ७१०.९ मिमी. पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:50 IST

--------------------- - भात या प्रमुख पिकासह जिल्ह्यात नागली, वरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. याशिवाय उडीद, मूग, चवळी, ...

---------------------

- भात या प्रमुख पिकासह जिल्ह्यात नागली, वरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. याशिवाय उडीद, मूग, चवळी, तूर आदी कडधान्याची जोमाने वाढ होत आहे. नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांनी वाडा, कोलम, कर्जत आदी दर्जेदार भाताची लागवड हाती घेतली. यंदा काही शेतकऱ्यांनी काळ्या भाताची लागवड प्रथमच केली आहे. त्यास बाजारभाव चांगला मिळत असल्याचे ऐकायला मिळाले.

-----------------------

- शेतकऱ्यांनी यंदा १३ हजार ३६० मेट्रिक टन खताची मागणी केली आहे. यात युरिया १० हजार ३९७ मे. टन, डीएपी खत ३०० मे. टन, सुफला, दोन हजार १७५ मे. टन आणि इतर खते ५३५ मे. टन खताचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात खताचा दोन हजार १८ मे. टन साठा आधीच उपलब्ध ठेवला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी मंजूर आवटनाप्रमाणे खत कृषी सेवा केंद्रांवर पोहोच झाले होते. महाराष्ट्र कृषी औद्योगिक महामंडळाकडून जिल्ह्यात १५ ठिकाणी ६७० मे. टन युरिया खताचा संरक्षित साठ्याचे नियोजन केले आहे.

-----------------

जिल्ह्यात सध्या तरी चांगला पाऊस पडलेला आहे. त्यामुळे पेरण्या चांगल्या होऊन भात रोपांची चांगली वाढ झाली. शेतकऱ्यांनी भातलागवड करायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपासून पाऊस पडला नाही. पण अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत आपल्या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण चांगले आहे.

- अंकुश माने, जिल्हा कृषी अधीक्षक, ठाणे

----------

जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये आतापर्यंत पडलेला सरासरी पाऊस मिमी.मध्ये

१) ठाणे- ६६७ मिमी.

२) कल्याण- ६३१ मिमी.

३) मुरबाड- ५९७.५ मिमी.

४) भिवंडी- ३९९ मिमी.

५) शहापूर- ५७४.९ मिमी.

६) उल्हासनगर- ५२२.५ मिमी.

७) अंबरनाथ- ५०२.३ मिमी.

-------------