शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

मण्यारचा दंश झालेल्या आजीबार्इंना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 05:21 IST

मण्यार सारख्या विषारी सर्पाने शहापुरातील ६२ वर्षीय आजीबार्इंना झोपेत दंश केला होता. त्यांना उपचारार्थ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळी तेथील डॉक्टरांनी कृत्रिम श्वास नलिका आणि औषधोपचार करून आजीबार्इंना मृत्यूच्या दारातून बाहेर काढले.

ठाणे  - मण्यार सारख्या विषारी सर्पाने शहापुरातील ६२ वर्षीय आजीबार्इंना झोपेत दंश केला होता. त्याचे विष त्यांच्या अंगात भिनल्याने ह्रदयाचे ठोकेही हळूहळू कमी झाले. त्यामुळे त्यांना उपचारार्थ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळी तेथील डॉक्टरांनी कृत्रिम श्वास नलिका आणि औषधोपचार करून आजीबार्इंना मृत्यूच्या दारातून बाहेर काढले. आता आजीबार्इंची प्रकृती स्थिर आहे.अनुसया वरटे (६२) असे त्यांचे नाव असून त्या शहापूर तालुक्यातील हुताडी येथील रहिवासी आहेत. शेती हेच या कुटुंबाचे उदरनिर्वाह साधन असल्याने शेतावरच राहतात. घरात शिरलेल्या मण्यार या सर्पाने अनुसया यांना मध्यरात्री झोपेत दंश केला. कुटुंबाने त्यांना रुग्णालयात नेले. परंतु, विष पसरू लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. त्यामुळे त्यांना १३ आॅगस्ट रोजी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात आणल्यावर डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्यांच्या ह्रदयाचे ठोके हळूहळू कमी होण्यास सुरुवात झाल्याचे डॉ. नेताजी मुळीक यांच्या निदर्शनास आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील डॉक्टरांनी कृत्रिम श्वसन नलिका लावून औषधोपचार सुरू केले. रूग्णालयातील परीसेविकांच्या मेहनतीने आजींना जीवदान मिळाले.रुग्णालयात आणलेल्या आजींची प्रकृती अतिशय गंभीर होती. त्यांचे वय जास्त असल्याने एकप्रकारची जोखीम होती. पण, औषधोपचारांना त्यांनी दिलेला प्रतिसाद आणि त्यांचे नशीब बलवत्तर असल्याने त्या बचावल्या.- डॉ. नेताजी मुळीक,वरिष्ठ फिजिशियन,जिल्हा सामान्य रूग्णालय, ठाणे

टॅग्स :Womenमहिलाnewsबातम्या