शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

‘श्यामची आई’ समाजमनात रुजावी

By admin | Updated: April 26, 2017 23:57 IST

‘श्यामच्या आई’च्या संस्कारांवर आतापर्यंतच्या सर्व पिढ्या घडल्या, तेच संस्कार पुढच्या पिढीपर्यंत नेण्याची आज गरज आहे.

ठाणे : ‘श्यामच्या आई’च्या संस्कारांवर आतापर्यंतच्या सर्व पिढ्या घडल्या, तेच संस्कार पुढच्या पिढीपर्यंत नेण्याची आज गरज आहे. यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा मुंबई आकाशवाणीच्या कार्यक्रम अधिकारी उमा दीक्षित यांनी व्यक्त केली. व्यास क्रिएशन्स आणि अत्रे कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी कट्ट्यावर ‘आजचा श्याम घडताना’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या वेळी त्या बोलत होत्या. आजच्या सामाजिक जीवनात माणसांनी एकमेकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. त्यांचे जगणे समजून घ्यायला पाहिजे. यासाठी अनेक चळवळी महाराष्ट्रात काम करताना दिसतात. यात व्यास क्रिएशन्स आणि अत्रे कट्टा यांचे मोठे योगदान आहे. अशा संस्थांमुळे आणि त्यांच्या कार्यामुळे काम करण्याला हुरूप येतो. श्यामची आई पुस्तकाने एक इतिहास घडवला, तो काळही आता सरला. परंतु, श्यामच्या आईच्या संस्कारांना आणि तिच्या गोष्टींना जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज दीक्षित यांनी अधोरेखित केली. संस्थेचे मार्गदर्शक श्री.वा. नेर्लेकर आणि कट्ट्याच्या सदस्या स्मिता पोंक्षे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. चर्चासत्रात उपस्थितांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. (प्रतिनिधी)