शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
2
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
3
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
4
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
5
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
6
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
7
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
8
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
9
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
10
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
11
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
12
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
13
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
14
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
15
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
16
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
17
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
18
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
19
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
20
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...

निमंत्रित कवींनी उधळले श्रावणरंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:42 IST

ठाणे : तरुण पिढीनेही गझलकडे वळण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ गझलकार ए. के. शेख यांनी शनिवारी व्यक्त केले. ...

ठाणे : तरुण पिढीनेही गझलकडे वळण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ गझलकार ए. के. शेख यांनी शनिवारी व्यक्त केले. अखिल भारतीय साहित्य परिषदेच्यावतीने शनिवारी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शेख यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या गझलांमधून रसिकांचे मन जिंकले.

प्रमुख पाहुणे ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी नव्या पिढीकडून नवीन विचार ऐकायला मिळत असल्याचे कौतुक करीत आपल्या खास गझल सादर केल्या. पावसाच्या आणि श्रावणाच्या विविध छटा निमंत्रित कवींनी आपल्या कवितेतून सादर केल्या. या संमेलनात दुर्गेश सोनार, गीतेश शिंदे, संकेत म्हात्रे, आदित्य दवणे, प्रथमेश पाठक, जितेंद्र लाड, विजयराज बोधनकर, रामदास खरे, निकिता भागवत, वृषाली विनायक या कवींनी कवितांचे श्रावणरंग उधळले. अखिल भारतीय साहित्य परिषदेचा उद्देश अखिल भारतीय साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र पाठक यांनी विशद केला. ते म्हणाले की, भारतीय भाषांचे स्नेहमिलन करणारी ही संस्था आहे आणि आजच्या तरुण पिढीने सामाजिक संवेदना ओळखून लिहिले पाहिजे. यावेळी महापौर नरेश म्हस्के, नगरसेवक राजेश मोरे, आकाशवाणी पुणे वृत्त संचालक नितीन केळकर, मध्य - पश्चिम रेल्वे वित्त अधिकारी सुनील वारे यांची विशेष उपस्थिती होती.