शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

'शिवाजी महाराजांवरील पुस्तकावर बंदी घाला, लेखकाला अटक करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 02:09 IST

निरंजन डावखरे : लेखकाला अटक करा

ठाणे : महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांवर अपमानजनक, आक्षेपार्ह आणि दर्जाहीन लिखाण असलेले ‘शिवाजीचे उदात्तीकरण : पडद्यामागचे वास्तव’ या पुस्तकावर तातडीने बंदी घालून लेखक डॉ. विनोद अनाव्रत व प्रकाशकाला त्वरित अटक करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदार तथा भाजपचे शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केली असून तसे निवेदन गुरुवारी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिले.

या पुस्तकातील जवळजवळ प्रत्येक वाक्यागणिक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून दूषणे देण्यात आल्याचा शिवप्रेमी जनतेचा आरोप असल्याचेही त्यांनी निदर्शनात आणून दिले आहे. या वादग्रस्त पुस्तकाचे शीर्षकच आक्षेपार्ह आहे. संपूर्ण पुस्तकातील शीर्षके व उपशीर्षकांमध्ये महाराजांविषयी तुच्छताभाव दाखवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. हा अवमान महाराष्ट्रातील जनता कदापि सहन करणार नाही. या पुस्तकातील तब्बल ६० पाने ‘रयतेचा खरा राजा कोण : शिवाजी की औरंगजेब’ या प्रकरणावर खर्ची घालून, औरंगजेबला महान दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. या पुस्तकातील उतारे काही विशिष्ट मंडळींकडून सोशल मीडियावर वेगाने प्रसारित केले जात आहेत.आंदोलनाचा इशाराच्अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आम्हाला मान्य आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही. या पुस्तकावर बंदी न आल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू. समाजमाध्यमांवर बदनामी करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणीही केली आहे.

टॅग्स :thaneठाणे