शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

कशेळी खाडीपुलाची सुरक्षा रामभरोसेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:48 IST

या पुलावरील संरक्षक कठडे कमी उंचीचे असल्याने या पुलावरून आत्महत्या करण्याच्या घटना नेहमी घडतात.

भिवंडी : भिवंडी-ठाणे या शहरांना जोडणाऱ्या उल्हास नदीवरील कशेळी खाडी येथे बीओटी तत्त्वावर दोन स्वतंत्र मार्गिका बनवून पूल बांधण्यात आला आहे. मात्र, या पुलाची सुरक्षा रामभरोसे असल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य जयवंत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन देत नाराजी व्यक्त केली आहे.

या पुलावरील संरक्षक कठडे कमी उंचीचे असल्याने या पुलावरून आत्महत्या करण्याच्या घटना नेहमी घडतात. त्यासाठी या पुलावरील संरक्षक कठड्यांची उंची वाढविणे, पुलावर पथदिवे व सीसीटीव्ही कॅमेरे लावणे गरजेचे असून त्याची पूर्तता करण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. या पुलाचे बांधकाम करताना त्यामध्ये अंतर्भाव नसतानाही भिवंडीहून ठाण्याच्या दिशेने जाणाºया मार्गिकेवरील पुलावर भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पाइपलाइनचे काम केले असल्याने या पुलाला धोका निर्माण झाला आहे. वाढलेला भार हा पुलाचे जीवनमान कमी करणार असतानाच या पाइपलाइनला अपघात झाल्यास पूल उद्ध्वस्त होऊ शकतो. त्यामुळे ही पाइपलाइन काढण्याची मागणी त्यांनी केली आहे.