शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

कशेळी खाडीपुलाची सुरक्षा रामभरोसेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:48 IST

या पुलावरील संरक्षक कठडे कमी उंचीचे असल्याने या पुलावरून आत्महत्या करण्याच्या घटना नेहमी घडतात.

भिवंडी : भिवंडी-ठाणे या शहरांना जोडणाऱ्या उल्हास नदीवरील कशेळी खाडी येथे बीओटी तत्त्वावर दोन स्वतंत्र मार्गिका बनवून पूल बांधण्यात आला आहे. मात्र, या पुलाची सुरक्षा रामभरोसे असल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य जयवंत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन देत नाराजी व्यक्त केली आहे.

या पुलावरील संरक्षक कठडे कमी उंचीचे असल्याने या पुलावरून आत्महत्या करण्याच्या घटना नेहमी घडतात. त्यासाठी या पुलावरील संरक्षक कठड्यांची उंची वाढविणे, पुलावर पथदिवे व सीसीटीव्ही कॅमेरे लावणे गरजेचे असून त्याची पूर्तता करण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. या पुलाचे बांधकाम करताना त्यामध्ये अंतर्भाव नसतानाही भिवंडीहून ठाण्याच्या दिशेने जाणाºया मार्गिकेवरील पुलावर भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पाइपलाइनचे काम केले असल्याने या पुलाला धोका निर्माण झाला आहे. वाढलेला भार हा पुलाचे जीवनमान कमी करणार असतानाच या पाइपलाइनला अपघात झाल्यास पूल उद्ध्वस्त होऊ शकतो. त्यामुळे ही पाइपलाइन काढण्याची मागणी त्यांनी केली आहे.