शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

कशेळी खाडीपुलाची सुरक्षा रामभरोसेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:48 IST

या पुलावरील संरक्षक कठडे कमी उंचीचे असल्याने या पुलावरून आत्महत्या करण्याच्या घटना नेहमी घडतात.

भिवंडी : भिवंडी-ठाणे या शहरांना जोडणाऱ्या उल्हास नदीवरील कशेळी खाडी येथे बीओटी तत्त्वावर दोन स्वतंत्र मार्गिका बनवून पूल बांधण्यात आला आहे. मात्र, या पुलाची सुरक्षा रामभरोसे असल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य जयवंत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन देत नाराजी व्यक्त केली आहे.

या पुलावरील संरक्षक कठडे कमी उंचीचे असल्याने या पुलावरून आत्महत्या करण्याच्या घटना नेहमी घडतात. त्यासाठी या पुलावरील संरक्षक कठड्यांची उंची वाढविणे, पुलावर पथदिवे व सीसीटीव्ही कॅमेरे लावणे गरजेचे असून त्याची पूर्तता करण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. या पुलाचे बांधकाम करताना त्यामध्ये अंतर्भाव नसतानाही भिवंडीहून ठाण्याच्या दिशेने जाणाºया मार्गिकेवरील पुलावर भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पाइपलाइनचे काम केले असल्याने या पुलाला धोका निर्माण झाला आहे. वाढलेला भार हा पुलाचे जीवनमान कमी करणार असतानाच या पाइपलाइनला अपघात झाल्यास पूल उद्ध्वस्त होऊ शकतो. त्यामुळे ही पाइपलाइन काढण्याची मागणी त्यांनी केली आहे.