शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

‘टेक्नोक्राफ्ट’ला लागणार सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 01:53 IST

मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील धानिवली येथील टी शर्ट बनवणाºया टेक्नोक्राफ्ट कंपनीतील रसायनयुक्त पाणी मुरबाडी नदीपात्रात सोडत असल्याने ही कंपनी सील करण्याची कारवाई प्रदूषण नियंत्रण महामंडळाने केली आहे.

मुरबाड : मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील धानिवली येथील टी शर्ट बनवणाºया टेक्नोक्राफ्ट कंपनीतील रसायनयुक्त पाणी मुरबाडी नदीपात्रात सोडत असल्याने ही कंपनी सील करण्याची कारवाई प्रदूषण नियंत्रण महामंडळाने केली आहे. १५ वर्षांपासून सुरू असलेल्या कंपनीला या कारवाईमुळे धक्का बसला आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनातदेखील याचे पडसाद उमटले. त्यानंतरच तातडीने ही कारवाई झाली.मुरबाडी नदीच्या पात्रात सोडण्यात येणाºया या रसायनयुक्त दूषित पाण्यामुळे परिसरातील नांदेणी, पशेणी या गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच तेथील शेतजमिनीवर त्याचा मोठा परिणाम होऊन जमीन आणि त्यावर पिकवला जाणारा भाजीपाला तसेच इतर पिकेदेखील धोक्यात आल्याने सरपंच श्रीकांत धुमाळ यांनी या दूषित पाण्याबाबत वारंवार कंपनी व्यवस्थापनाकडे विनंती अर्ज केले. मात्र, परिस्थितीत काही फरक पडला नाही.नदीपात्रातील हे पाणी पिण्याच्या पाणवठ्यात झिरपत असल्याने पाणवठ्यातील शेकडो मासे मृत्युमुखी पडले. या घटनेमुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी हे दूषित पाणी घेऊन मुरबाड तहसीलदार कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले.लोकमतच्या या वृत्ताची दखल घेत आ. किसन कथोरे, जितेंद्र आव्हाड, राणा रणजित सिंह, पांडुरंग बरोरा आदी विधानसभा सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करून पर्यावरण विभागाकडून तसा अहवाल मागितला. प्रदूषण नियंत्रण महामंडळाने घटनास्थळी पाहणी करून सुमारे दोन हजार कामगार असलेल्या या कंपनीला सील ठोकले. या कारवाईमुळे नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे.