शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

मेंढवणच्या विद्यार्थ्यांना मिळाली हक्काची शाळा

By admin | Updated: April 20, 2017 03:53 IST

गावात एकाच वेळी जि.प. शाळा व शासकिय आश्रमशाळा असल्याचा फटका बसून शाळा बंद झाली. मात्र, आश्रमशाळेत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने

शौकत शेख , डहाणूगावात एकाच वेळी जि.प. शाळा व शासकिय आश्रमशाळा असल्याचा फटका बसून शाळा बंद झाली. मात्र, आश्रमशाळेत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने पालकांच्या मनात पाल्यांच्या सुरक्षे विषयी पाल चुकचुकली. पुढे शाळा उभारणीवरुन गावकऱ्यांचे मानअपमान नाट्य चालल्याने हा प्रश्न रेंगाळून विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले. शिक्षणाची अशी वाताहत अखेर शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांनी थांबविली असून १४ एप्रिल रोजीचे ज्ञानदिनाचे औचित्य साधून अधिकारी व शिक्षकांनी घरोघरी जाऊन पालकांचे उद्बोधन करू न वातावरण निमिर्ती केली. सोमवारी मेढवण येथील जि.प. शाळेचे दार विद्यार्थ्यांसाठी उघडले असून गावातही उत्साहाचे वातावरण होते.पालघर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या मेंढवण या गावी प्राथमिक शिक्षणाची गेल्या पाच वर्षांपासून परवड सुरु होती. या गावात अगदी पूर्वी पासून जिल्हा परिषदेची शाळा होती. त्याच गावात आदिवासी प्रकल्पांतर्गत चालविली जाणारी शासकीय आश्रम शाळा सुद्धा सुरू होती. त्या शाळेत मुलांना निवास, भोजन, लेखन साहित्य, कपडे अशा सर्व सुविधा मिळत असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेतीलपटामध्ये कमालीची घसरण होत गेली. कालांतराने शाळेचा पट शून्यावर आला. त्यामुळे शाळा बंद पडली. पुढे या विद्यार्थ्यांचे प्राथमिक शिक्षण शासकीय आश्रम शाळेत होऊ लागले. परंतू पाच वर्षापूर्वी शासकीय आश्रम शाळेत सर्प दंशाने दोन मुले दगावल्यामुळे मुलांच्या सुरिक्षततेचा प्रश्न ऐरणीवर आला.ही बाब लक्षात घेत शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांनी पालघर मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांना तात्काळ शाळा सुरू करण्याचे आदेश निगर्मित केल्यावर १४ एप्रिल रोजीचे ज्ञानदिनाचे औचित्य साधून शिक्षणाधिकारी संगिता भागवत यांनी गटशिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांना शालेय वातावरण निर्मितीचे आदेश देऊन संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. सोमवारी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामस्थ यांच्यासमवेत गावातील प्रवेश पात्र मुलांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन मुलांच्या पालकांचे उद्बोधन केले व आज ज्ञानिदन शिक्षण विभागाने आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करून एक वेगळा आदर्श घालून दिला.खरे पाहता ‘शिक्षणहक्क कायदा २००९’ ची अमलबजावणी करीत असलेल्या प्रशासनाने उशिरा पावले उचलली असली तरी सर्व स्तरावर या उपक्र माचे कौतुक होत आहे. लवकरच शाळा इमारत, डीजीटल शाळा, शासकीय योजना विद्यार्थ्यांना देऊन शिक्षण प्रक्रि या गतिमान करण्या विषयी शिक्षणाधिकारी भागवत यांनी केंद्र प्रमुख जाधव यांना मार्गदर्शन केले.