शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

महाविकास आघाडीमधून २५ जागांवर संभाजी ब्रिगेड करणार दावा; विधानसभेसाठी तयारी

By जितेंद्र कालेकर | Updated: August 18, 2024 19:39 IST

याच बैठकीला मार्गदर्शन केल्यानंतर संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ॲड. मनाेज आखरे यांनी माहिती दिली. त्यावेळी ते बाेलत हाेते.

ठाणे: महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून संभाजी ब्रिगेड आगामी विधानसभेसाठी २५ जागांसाठी आग्रह धरणार आहे. येत्या २३ ऑगस्ट राेजी पुण्यात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकत्यार्चा मेळावा हाेणार आहे. मेळावा आणि विधानसभा निवडणुकीसाठी संघटनेच्या बांधणीसाठी ठाण्यात मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयाेजन केले हाेते. याच बैठकीला मार्गदर्शन केल्यानंतर संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ॲड. मनाेज आखरे यांनी माहिती दिली. त्यावेळी ते बाेलत हाेते.

आखरे यांनी ठाण्यातील विश्रामगृहावर रविवारी एका बैठकीचे आयाेजन केले हाेते. यावेळी ते म्हणाले, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह काेकणात सध्या विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने चाचपणी केली जात आहे. त्यासाठी संघटनेची बांधणी केली जात आहे. पुण्यात येत्या २३ ऑगस्ट २०२४ राेजी लाेकशाही जागर महामेळावा घेतला जाणार आहे. यासाठी राज्यभरातून पाच ते दहा हजार कार्यकतेर् येणार आहेत. ताे यशस्वी करण्यासाठी आखरे यांनी ठाण्यात ही बैठक घेतली हाेती. याच बैठकीमध्ये त्यांनी संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडीचा धर्म पाळणार आहे.

मात्र, शिवसेना उबाठा गाेटातून आपण किमान २५ जागांसाठी आग्रही राहणार असल्याचे ते म्हणाले. संभाजी ब्रिगेडमधून तयार झालेले राज्यभरात सध्या १७ ते १८ आमदार असल्याने आपण जास्तीज जास्त जागा निवडून आणू शकताे, असा दावाही त्यांनी यावेळी केला. २०२४ लाेकसभा निवडणूकीतही महाविकास आघाडीमधून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यात संभाजी ब्रिगेडची भूमीका महत्वाची ठरली. भांडवलशाहीला हादरा देण्याचे आणि संविधान बचावाचेही काम केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीत आपल्याच विचारधारेची माणसे निवडून गेली पाहिजेत. यासाठी संघटनेची बांधणी करण्यात येत असल्याचेही आखरे यावेळी म्हणाले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे ठाणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित हाेते.