शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

महाविकास आघाडीमधून २५ जागांवर संभाजी ब्रिगेड करणार दावा; विधानसभेसाठी तयारी

By जितेंद्र कालेकर | Updated: August 18, 2024 19:39 IST

याच बैठकीला मार्गदर्शन केल्यानंतर संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ॲड. मनाेज आखरे यांनी माहिती दिली. त्यावेळी ते बाेलत हाेते.

ठाणे: महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून संभाजी ब्रिगेड आगामी विधानसभेसाठी २५ जागांसाठी आग्रह धरणार आहे. येत्या २३ ऑगस्ट राेजी पुण्यात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकत्यार्चा मेळावा हाेणार आहे. मेळावा आणि विधानसभा निवडणुकीसाठी संघटनेच्या बांधणीसाठी ठाण्यात मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयाेजन केले हाेते. याच बैठकीला मार्गदर्शन केल्यानंतर संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ॲड. मनाेज आखरे यांनी माहिती दिली. त्यावेळी ते बाेलत हाेते.

आखरे यांनी ठाण्यातील विश्रामगृहावर रविवारी एका बैठकीचे आयाेजन केले हाेते. यावेळी ते म्हणाले, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह काेकणात सध्या विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने चाचपणी केली जात आहे. त्यासाठी संघटनेची बांधणी केली जात आहे. पुण्यात येत्या २३ ऑगस्ट २०२४ राेजी लाेकशाही जागर महामेळावा घेतला जाणार आहे. यासाठी राज्यभरातून पाच ते दहा हजार कार्यकतेर् येणार आहेत. ताे यशस्वी करण्यासाठी आखरे यांनी ठाण्यात ही बैठक घेतली हाेती. याच बैठकीमध्ये त्यांनी संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडीचा धर्म पाळणार आहे.

मात्र, शिवसेना उबाठा गाेटातून आपण किमान २५ जागांसाठी आग्रही राहणार असल्याचे ते म्हणाले. संभाजी ब्रिगेडमधून तयार झालेले राज्यभरात सध्या १७ ते १८ आमदार असल्याने आपण जास्तीज जास्त जागा निवडून आणू शकताे, असा दावाही त्यांनी यावेळी केला. २०२४ लाेकसभा निवडणूकीतही महाविकास आघाडीमधून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यात संभाजी ब्रिगेडची भूमीका महत्वाची ठरली. भांडवलशाहीला हादरा देण्याचे आणि संविधान बचावाचेही काम केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीत आपल्याच विचारधारेची माणसे निवडून गेली पाहिजेत. यासाठी संघटनेची बांधणी करण्यात येत असल्याचेही आखरे यावेळी म्हणाले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे ठाणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित हाेते.