शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

'उल्हासनगर पालिका बरखास्त करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 04:41 IST

पीआरपीचे गटनेते प्रमोद टाले यांनी करत शहरहितासाठी महापालिका बरखास्त करण्याची मागणी केली

उल्हासनगर : महापालिका विभागात उडालेला गोंधळ, ठप्प पडलेली विकासकामे, सत्ताधाऱ्यांची एकाधिकारशाही आदींमुळे शहर दहा वर्ष मागे गेल्याचा आरोप पीआरपीचे गटनेते प्रमोद टाले यांनी करत शहरहितासाठी महापालिका बरखास्त करण्याची मागणी केली.शहरातील विकासकामात अनियमितता असून मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप टाले यांनी केला. ठप्प पडलेले अंबरनाथ-कल्याण रस्त्याच्या पुनर्बांधणीचे काम, १७९ कोटीच्या भुयारी गटार योजना, २७० कोटीची पाणीपुरवठा योजना, ३७ कोटीची खेमानी नाला योजना, कचरा उचलण्याचे कंत्राट, रस्त्याची योजना, गलिच्छ व दलित वस्ती विकासाचा निधी, शिक्षण मंडळातील वादात सापडलेले कामे आदींमुळे महापालिका कारभारा बाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले. आयुक्त गणेश पाटील याबाबत स्पष्टीकरणा देत नसल्याने संशय वाढल्याचे ते म्हणाले.महापालिकेवर भाजपा-ओमी टीम व साइच्या महाआघाडीची सत्ता असून त्यांच्या दीड वर्षाच्या सत्तेच्या काळात शहरविकास ठप्प पडला. एकाधिकारशाहीप्रमाणे वागणारा भाजपा पालिकेत प्रतिनियुक्तीवर अधिकारी आणू शकत नाही.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरMuncipal Corporationनगर पालिका