शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

'उल्हासनगर पालिका बरखास्त करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 04:41 IST

पीआरपीचे गटनेते प्रमोद टाले यांनी करत शहरहितासाठी महापालिका बरखास्त करण्याची मागणी केली

उल्हासनगर : महापालिका विभागात उडालेला गोंधळ, ठप्प पडलेली विकासकामे, सत्ताधाऱ्यांची एकाधिकारशाही आदींमुळे शहर दहा वर्ष मागे गेल्याचा आरोप पीआरपीचे गटनेते प्रमोद टाले यांनी करत शहरहितासाठी महापालिका बरखास्त करण्याची मागणी केली.शहरातील विकासकामात अनियमितता असून मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप टाले यांनी केला. ठप्प पडलेले अंबरनाथ-कल्याण रस्त्याच्या पुनर्बांधणीचे काम, १७९ कोटीच्या भुयारी गटार योजना, २७० कोटीची पाणीपुरवठा योजना, ३७ कोटीची खेमानी नाला योजना, कचरा उचलण्याचे कंत्राट, रस्त्याची योजना, गलिच्छ व दलित वस्ती विकासाचा निधी, शिक्षण मंडळातील वादात सापडलेले कामे आदींमुळे महापालिका कारभारा बाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले. आयुक्त गणेश पाटील याबाबत स्पष्टीकरणा देत नसल्याने संशय वाढल्याचे ते म्हणाले.महापालिकेवर भाजपा-ओमी टीम व साइच्या महाआघाडीची सत्ता असून त्यांच्या दीड वर्षाच्या सत्तेच्या काळात शहरविकास ठप्प पडला. एकाधिकारशाहीप्रमाणे वागणारा भाजपा पालिकेत प्रतिनियुक्तीवर अधिकारी आणू शकत नाही.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरMuncipal Corporationनगर पालिका