शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

वीजग्राहकांकडे तब्बल ५८७ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 03:06 IST

महावितरण कंपनीच्या कल्याण परिमंडळ हद्दीत सहा लाख ९९ हजार ग्राहकांकडे ५८७ कोटी ९० लाख रुपयांची चालू थकबाकी आहे.

कल्याण : महावितरण कंपनीच्या कल्याण परिमंडळ हद्दीत सहा लाख ९९ हजार ग्राहकांकडे ५८७ कोटी ९० लाख रुपयांची चालू थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली जाणार आहे. तसेच या मोहिमेचे आॅडिटही केले जाणार आहे.कल्याण परिमंडळात २८ लाख ३९ हजार वीजग्राहक आहेत. त्यापैकी सहा लाख ९९ हजार ग्राहकांकडे वीज बिलाची थकबाकी आहे. ती वसूल करण्याचे आदेश मुख्य अभियंता रफीक शेख यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. विजेचे बील दोन महिनांपासून थकीत असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा त्वरित खंडित केला जाणार आहे. वसुलीची मोहीम तीव्र करण्यासाठी फिल्ड अधिकारी वाढवण्याची गरज आहे, असे शेख म्हणाले.महावितरणच्या कार्यालयातून देण्यात येणारे वीजमीटर, त्याचा होणारा वापर, स्टोअर रूममध्ये असलेला साठा याचा ताळेबंदही तपासावा, तसेच मिटर रिडिंगचा आढावा घ्यावा, अशा सूचनाही शेख यांनी दिल्या आहेत.