शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

जंक फूड नको रे बाप्पा; डोंबिवलीत रंगली पाककला स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 08:21 IST

दैनंदिन जीवनात आपली मुलं बाहेरच जंग फूड जास्त खायला बघतात मात्र आपल्याला निर्सगाने खूप काही दिलं आहे.

डोंबिवली:  गेल्या 4 वर्षांपासून श्रावण महोत्सव आयोजित केला जातो.मिती क्रिएशन आणि मातोश्री प्रतिष्ठाण यांच्या सहकार्याने डोंबिवलीतील।सुगरणी साठी बुधवारी रात्री उत्सव पाककलेचा, उत्सव खाद्यसंस्कृतीचा आयोजित आयोजित होता ह्या स्पर्धे अंतर्गत  5 विजेते निवडले जातात. अंतिम स्पर्धा मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरात असते तेव्हा राज्यभरातून सुगरणी इथे येतात आणि त्यातून मग अंतिम स्पर्धा होत असते.

दैनंदिन जीवनात आपली मुलं बाहेरच जंग फूड जास्त खायला बघतात मात्र आपल्याला निर्सगाने खूप काही दिलं आहे. वेगवेगळ्या भाज्या लहान मूल खायचा कंटाळा करतात पण भाज्या पौष्टिक असतात, त्यात व्हिटॅमिन असतात. मुलांना भाज्यांची सवय लागावी म्हणून आपण त्याच भाज्यांचं मिश्रण  पराठा मध्ये केले तर मुलं ते आवडीने खातील ह्याच संकल्पनेतून आज 200 मातांनी अगदी रान भाज्या ,अळू ची भाजी, मेथी, फरसबी, गाजर, मुळा, कांदा, बटाटा, कडधान्य,सर्व प्रकारच्या पराठा बनविण्याची स्पर्धा आयोजित केली होती. ह्यासर्व महिलांना एकत्र करण्याचं काम मातोश्री प्रतिष्ठांनच्या डोंबिवली च्या झोनल हेड कविता गावंड याच आहे. तर ह्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या उतरा मोने हया होत्या, तर प्राथमिक फेरीचे मुख्य परीक्षक शेफ तुषार प्रीती देशमुख आणि न्युट्रिशनिस्ट  नमिता नानल ह्या परीक्षक म्हणून ह्या कार्यक्रमाला लाभल्या तर कवीता गावंड यांच्या  सोबत कीर्ती पाटील,शिल्पा मोरे,मानसी गावडे,शीतल धुरी, प्रतिमा पांचाळ, सूचिता पाटील, अनिता मयेकर, लता चव्हाण,किरण मोंडकर, अस्मिता  खाणविलकर, प्रतिमा नारखेडे,स्वाती मोहिते यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतल्याचे  आयोजक गावंड यांनी सांगितले.