शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

रिक्षा संघटनेमुळे दरूस्त होणार रस्ते

By admin | Updated: February 10, 2017 04:01 IST

शहरातील रिक्षा संघटना व वाहतूक पोलिसांनी महापालिकेस दिलेल्या निवेदनामुळे पालिकेल्या मिळालेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून शहरांतर्गत रहदारी

भिवंडी : शहरातील रिक्षा संघटना व वाहतूक पोलिसांनी महापालिकेस दिलेल्या निवेदनामुळे पालिकेल्या मिळालेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून शहरांतर्गत रहदारीचे नादुरूस्त रस्ते दुरूस्त केले जाणार आहेत. चार वर्षापासून पालिका कार्यालय ते मंडई, मंडई ते नझराना, मंडई ते धामणकरनाका या मार्गावरील बाजारपेठ, तीनबत्ती तसेच हनुमानबावडी ते निजामपूर पोलीस ठाणे, अशोकनगर, भंडारी कंपाऊंड, बाबला कंपाऊंड, पद्मानगर येथील रस्ते बनविताना पालिकेच्या बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने ठेकेदारांनी योग्यरित्या रस्ते बनविलेले नाहीत. त्यामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्याचा परिणाम या मार्गावरून जाणाऱ्या वाहन व रिक्षाचालकांना सहन करावा लागतो. तसेच वाहतूक कोंडी व अपघाताचे प्रमाणही वाढले आहेत. या बाबत नगरसेवक महासभेत प्रशासनास जाब विचारत नसल्याने रिक्षा संघटना व शहर वाहतूक पोलीस शाखा यांनी पालिका आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांना लेखी पत्र देऊन शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरूस्तीची मागणी केली. पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने आयुक्त म्हसे यांनी प्रशासनाच्या वतीने शहरासाठी विकासनिधी द्यावा अशी मागणी केंद्र व राज्य सरकारकडे केली. त्यानुसार सरकारने १४ व्या वित्त आयोगातून १३ कोटीचा निधी पालिकेला दिला आहे. त्यामधून शहरातील रस्त्याचे पॅचवर्क,डांबरीकरणाचे काम आचारसंहिता संपल्यानंतर हाती घेणार असल्याची माहिती म्हसे यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी)