शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

गायमुख घाटातील रस्त्याच्या कामामुळे ठाण्यात वाहतूक कोंडीचा फटका

By जितेंद्र कालेकर | Updated: June 6, 2024 18:34 IST

ठाणे ते बोरीवली आणि बोरीवली ते ठाणे मार्गावर वाहनांचा खोळंबा: पाच मिनिटांसाठी दीड ते दोन तास

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाण्याकडून घोडबंदर रोडकडे जाणाºया मार्गावर गायमुख घाटात ७०० मीटर रस्त्याच्या मजबूतीकरण्याचे काम २४ मे पासून सुरु केले आहे. याच कामामुळे घोडबंदर मार्गांवर गुरुवारी सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. बोरिवली कडे जाण्याच्या तसेच ठाण्याकडे येण्याच्या अशा दोन्ही मार्गांवर ही वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशाना मोठा मन:स्ताप सहन करावा लागला.

विशेष म्हणजे वाहतूक शाखेने या मार्गावर या कामामुळे आधीच मोठया वाहनाची वाहतूक बंद केली आह. तरीही काही वाहने या मार्गाने जात असल्यामुळेही वाहतूक कोंडीत भर पडत असल्याचेही पहायला मिळाले.

गायमुख घाट २४ मे २०२४ पासून अवघड वाहनांसाठी बंद केला आहे. मुंबई अहमदाबाद ला जोडणाºया घोडबंदर रोडवर गायमुख घाट रस्त्याचे डागडुजीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेतले आहे. या महामार्गावरील ७०० मीटर रस्त्याचे सॉईल स्टॅबिलायझेशन करून मजबूतीकरण केले जात आहे. या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मार्गावरील वाहतूकीमध्ये बदल केले असून २४ मे ते ७ जूनपर्यंत या मार्गावर मोठया मालवाहू वाहनांना बंदी घातली आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. मोठया वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहनही वाहतूक शाखेने केले आहे.

अवघ्या पाच मिनिटांसाठी दीड तास-

गुरुवारी झालेल्या कोंडीमुळे अवघ्या पाच ते दहा मिनिटांच्या अंतरासाठी चालकांना दीड ते दोन तासाचा कालावधी लागत होता. दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी सकाळी बोरिवलीकडे जाण्याºया आणि ठाण्याकडे येणाºया अशा दोन्ही मार्गांवर ही वाहतूक कोंडी झाली होती.दुपारी एक वाजेपर्यंत ही कोंडी कायम होती. महत्वाचे म्हणजे रात्रीच्या वेळीही या वाहतूक कोंडीला चालकांना सामोरे जावे लागले. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक मदतनीस आणि वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. बोरिवलीच्या दिशेने जाणाºया मार्गांवर ठाण्यात कासारवडवली पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक वाहन चालकांनी त्यांची वाहने रस्त्यावर बंद केल्याने या वाहतूक कोंडीमध्ये आणखीनच भर पडली.

टॅग्स :thaneठाणे