शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
3
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
4
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
5
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
6
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
7
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
8
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
9
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
10
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
11
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
12
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
13
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
14
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
15
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
16
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
17
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
18
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!

रस्ता रुंदीकरणातील बाधित उघड्यावर

By admin | Updated: December 23, 2016 03:07 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेने कल्याण-शीळ मार्गावर केलेल्या कारवाईत रहिवासी आणि व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झाले.

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेने कल्याण-शीळ मार्गावर केलेल्या कारवाईत रहिवासी आणि व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. महापालिका प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे नागरिकांवर अन्याय झाला आहे, असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्र्रेसने केला आहे. महापालिकेने नागरिकांना कोणत्याही नोटिसा न देता कारवाई केली आहे. कारवाईसाठी मार्किंगही केलेले नव्हते. त्यामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले, असा आरोप पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधीर वंडार पाटील यांनी महापालिकेला दिलेल्या पत्रात केला आहे. तोडलेल्या जागेच्या बदल्यात जागा व नियमानुसार भरपाई तत्काळ द्यावी. व्यावसायिकांना त्यांच्या नुकसानीनुसार एफएसआय तसेच टीडीआर द्यावा. घरे गेलेल्यांना निवारा द्यावा. बांधकामे तोडताना जेवढी तत्परता दाखवली, तेवढीच भरपाई देतानाही दाखवावी. त्यात दिरंगाई करू नये, असेही ते म्हणाले. नोटाबंदीमुळे आधीच नागरिक त्रस्त आहेत. त्यांच्याकडे घरे, दुकानांची डागडुजी करायलाही पैसे नाहीत. त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत आहे. नियोजन न करता कारवाई कशी केली, असा सवाल सुधीर वंडार पाटील यांनी केला आहे. बाधितांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. ही बांधकामे महापालिका स्थापन होण्यापूर्वी झाली आहेत. बहुतांशी कामांना ग्रामपंचायतीची मान्यताही आहे, असे पाटील म्हणाले. महिनाभरात बाधितांना न्याय न मिळाल्यास पक्षातर्फे आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. (प्रतिनिधी)