शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

पावसाळ्यात अपघातांचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 00:11 IST

रस्त्यांची पातळी असमान : पेव्हरब्लॉकही खचले, प्रशासनाचे दुर्लक्ष

कल्याण : पश्चिमेतील अत्यंत वर्दळीच्या असलेल्या शिवाजी चौकात मागील वर्षी रस्त्याच्या असमान पातळीमुळे दोघांचा बळी गेला होता. मात्र, या घटना घडल्यानंतरही संबंधित प्रशासकीय यंत्रणेला अद्याप जाग आलेली नाही. शहरात अन्य ठिकाणीही खचलेले पेव्हरब्लॉक, काँक्रिट अथवा डांबरी रस्त्याची पातळी समान नसलेले चित्र पाहता यंदाही पावसाळ्यात अपघाताचा धोका कायम राहण्याची शक्यता आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्यांची लांबी ५३२ किलोमीटर आहे. महापालिका हद्दीतील ३२ किलोमीटर रस्त्यांचेच काँक्रिटीकरण झाले आहे. त्यामुळे उर्वरित ५०० किलोमीटर लांबीचे रस्ते डांबरी आहेत. काही ठिकाणी या डांबरी रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यातच, काँक्रिटीकरणाची कामेही योग्य प्रकारे झालेली नाहीत. पेव्हरब्लॉकच्या वापरामुळे रस्त्यांची पातळी समान न राहिल्याने चढउतार आहेत. त्याचबरोबर जागोजागी टाकलेले पेव्हरब्लॉक खचल्याने त्याची जागा खड्ड्यांनी घेतली आहे. त्यामुळे काँक्रिटच्या रस्त्यावरून मार्गक्रमण करतानाही वाहनचालकांना जिकिरीचे होऊन बसले आहे.गेल्या वर्षी शिवाजी चौक परिसरातील रस्त्यांच्या असमतोलपणामुळे आरोह आतराळे (७) याचा नाहक बळी गेल्याची घटना २ जूनला घडली. तर, ७ जुलैला त्याच ठिकाणी मनीषा भोईर यांना जीव गमवावा लागला होता. व्यापाऱ्यांनी रस्त्याची पातळी समान नसल्याने याठिकाणी वारंवार अपघात होत असल्याचे केडीएमसी प्रशासनाला सांगितले होते.प्रशासनाने वेळीच लक्ष घातले असते, तर ते अपघात टळले असते. परंतु, दोन बळी जाऊनही त्या चौकातील परिस्थिती जैसे थे आहे. रस्ता काँक्रिट असो अथवा डांबरी, त्याच्या अवतीभोवती सर्रासपणे पेव्हरब्लॉक टाकले जातात. परंतु, वाहनांच्या सततच्या येजा करण्याने पेव्हरब्लॉक खचतात. उंचसखल भाग निर्माण झाल्याचे चित्र आग्रा रोडवर पाहायला मिळत आहे. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.ड्रेनेजच्या झाकणांभोवती खड्डेकल्याण आणि डोंबिवली शहरांत बहुतांश ठिकाणी रस्त्यांवर बसवलेले पेव्हरब्लॉक खचल्याने आणि उखडले गेल्याने ड्रेनेजची झाकणेही खोलवर गेली आहेत. त्यामुळे तेथे खड्डेमय स्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात त्यात पाणी भरून खोलीचा अंदाज येणार नाही आणि यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडी