शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
3
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
4
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
5
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
6
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
7
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
8
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
9
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
10
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
11
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
12
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
13
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
14
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
15
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
16
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
17
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
18
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
19
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
20
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर

फायनान्स कंपनीच्या विरोधातील रिक्षाचालकांचे उपोषण यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:43 IST

वर्षभर कोरोनामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. रिक्षाचालक जवळपास वर्षभर घरी होते. यापैकी बहुतांश रिक्षाचालकांनी त्यांच्या रिक्षा कर्ज काढून ...

वर्षभर कोरोनामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. रिक्षाचालक जवळपास वर्षभर घरी होते. यापैकी बहुतांश रिक्षाचालकांनी त्यांच्या रिक्षा कर्ज काढून घेतल्या होत्या. रिक्षाचालक घरी असतानाही त्यांच्याकडे फायनान्स कंपन्यांकडून हप्ते भरण्यासाठी तगादा लावला जात होता, तसेच हप्ते न भरल्यास त्यांच्या रिक्षा उचलून नेल्या होत्या. फायनान्स कंपनीचे रिकव्हरी एजंट हे गुंड प्रवृत्तीचे असून त्यांना विरोध केल्यास मारहाण, शिवीगाळ यांसारखे प्रकारही घडत होते. या सर्व परिस्थितीला कंटाळून २४ ऑगस्ट रोजी रिक्षाचालकांनी तहसील कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले. रिक्षाचालकांनी प्रहार जनशक्तीचे संस्थापक आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांना निवेदन दिले होते. बच्चू कडू यांनी या निवेदनाची दखल घेत फायनान्स कंपनीशी संपर्क केला आणि रिक्षाचालकांना हप्ते भरण्यास सवलत देण्यास सांगितले. कडू यांच्या मध्यस्थीनंतर फायनान्स कंपनीने या रिक्षाचालकांना मुदत वाढवून दिली. त्यामुळे रिक्षाचालकांनी आमरण उपोषण मागे घेतले आहे.

------------