शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

महसूलने घेतली दुटप्पी भूमिका

By admin | Updated: January 7, 2016 00:40 IST

मीरा रोड येथील ज्या जमिनीवर पालिका इमारतीची उभारणी करण्यात येणार होती ती जमीन दोन विकासकांना देण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची छाननी केली

राजू काळे,  भार्इंदर मीरा रोड येथील ज्या जमिनीवर पालिका इमारतीची उभारणी करण्यात येणार होती ती जमीन दोन विकासकांना देण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची छाननी केली असल्याचा दावा एकीकडे महसूल विभागाकडून मुख्यमंत्री कार्यालयाकडे करून आपली कातडी वाचवत आहे तर दुसरीकडे ही जमीन अतिक्रमित असल्याच्या तक्रारीनंतर संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा मानभावीपणाही प्रशासनाने केला आहे. त्यामुळे एकाचवेळी दुटप्पी भूमिका घेणाऱ्या महापालिकेचे कोकण विभागीय आयुक्तांच्या चौकशीतून कसे वस्त्रहरण होते, याकडे मीरा-भाईंदरकरांचे लक्ष लागले आहे.पालिकेने मीरारोड येथील सर्व्हे क्र. ४७८ व ४८१ मधील सुमारे १८ एकर जागेवर विकासाकरिता आर. एन. ए. व सालासर युनिक या दोन विकासकांना परवानगी दिली. पालिकेच्या इमारतीच्या उभारणीचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाल्यावर ही जमीन महापालिकेच्या मालकीची नसल्याचे उघड झाले. मात्र आता सर्व कागदपत्रांची छाननी करून जमीन विकासकांना दिली होती, असा दावा पालिका मुख्यमंत्री कार्यालयाकडे करीत आहे. महापालिकेचा हा दावा खरा असेल तर मग जमीन अतिक्रमित असल्याची तक्रार आल्यावर कारवाई का केली हा प्रश्न उरतोच.५ जानेवारी १९५३ मधील फेरफारनुसार ही जमीन शासकीय असल्याची नोंद असताना त्याच्या सातबारा उताऱ्यावर खाजगी व्यक्तींची अथवा कंपन्यांची नावे कशी काय आली, हा संशोधनाचा विषय आहे. तसेच त्या जमिनीवरील दलदल नष्ट करण्यासाठी महसूल विभागाने खाजगी विकासकांना दिलेली भरावाची परवानगी व त्यापोटी रॉयल्टीच्या माध्यमातून १० लाख ३६ हजार रु. वसुली कोणाच्या आदेशाने करण्यात आली. शिवाय तीनवेळा देण्यात आलेला अकृषिक दाखल्याच्या करापोटी प्रती वर्ष ७८ हजार रु. प्रमाणे महसूल विभागाने १९९३ ते २०१५ दरम्यान सुमारे २० लाखांची वसुली जमीन शासकीय असतानाही कशी काय केली. त्यावेळी सरकारला शासकीय जागेची आठवण नव्हती का, असा सवाल बिल्डर लॉबीकडून केला जात असला तरी याच शासनाने मुख्यमंत्री कार्यालयाच्या मागणीनुसार १९ आॅक्टोबर २०१५ रोजी कार्यालयाला सकारात्मक अहवाल सादर केल्याची बाबही आश्चर्याचा धक्का देणारी ठरत आहे.