शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

अंबरनाथच्या बारवीतून ३०५ क्सेसक पाण्याचा विसर्ग पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 18:31 IST

रात्रभर सुरू बारवी धरण क्षेत्रात आतापर्यंत १०१.७६ टक्के पाणी साठा तयार झाला आहे. धरणातील ६८.७८ मीटर पाण्याची पातळीत वाढली आहे. धरणात आतापर्यंत सरासरी दोन हजार १०५ मिमी पाऊस पडलेला आहे. शनिवारी धरण क्षेत्रात २१ मिमी .सरासरी पाऊस झाला.

ठळक मुद्देपावसाच्या श्रावण सरींचा जोर वाढल्यामुळे बारवी धरणातील पाणी साठ्यात १०० टक्के वाढधरणातील ६८.७८ मीटर पाण्याची पातळीओसंडून वाहणारे पाणी सुमारे १५ दिवसांपासून बंद होते३०५.१९ क्युसेक पाण्याचा विसर्ग या धरणाच्या दरवाज्यातून पुन्हा

ठाणे : जिल्ह्यातील  शहरांसह औद्योगिक क्षेत्रातील कारखाने व कंपन्यांना पाणी पुरवठा करणारे अंबरनाथच्या बारवी धरण सुमारे महिन्यांपूर्वीच भरले होते. पण मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. यामुळे ओसंडून वाहणारे पाणी सुमारे १५ दिवसांपासून बंद होते. पण रात्रीपासून जिल्ह्यासह या धरण क्षेत्रात पावसाच्या श्रावण सरींचा जोर वाढल्यामुळे बारवी धरणातील पाणी साठ्यात १०० टक्के वाढ झाली. उर्वरित ३०५.१९ क्युसेक पाण्याचा विसर्ग या धरणाच्या दरवाज्यातून पुन्हा ओसंडून वाहू लागला आहे.रात्रभर सुरू बारवी धरण क्षेत्रात आतापर्यंत १०१.७६ टक्के पाणी साठा तयार झाला आहे. धरणातील ६८.७८ मीटर पाण्याची पातळीत वाढली आहे. धरणात आतापर्यंत सरासरी दोन हजार १०५ मिमी पाऊस पडलेला आहे. शनिवारी धरण क्षेत्रात २१ मिमी .सरासरी पाऊस झाला. यातील ठाकूरवाडीत २० मिमी,कान्होळला १४ मिमी, खानिवरेला ३२ आणि पाटगांवला १६ मिमी पाऊस पडल्याची नोंद बारवी धरण व्यवस्थापन प्रशासनाने घेतली आहे.बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाने जोर पकडला. शनिवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या दरम्यान सकाळी शहापूर तालुक्यातील धुपारवाडी येथे शॉकसर्किटमुळे एकाच राहते घर जळाले. तर बारवी धरणातील बंद झालेला पाण्याचा विसर्ग या सततच्या रिपरिपमुळे पुन्हा सुरू झाला.जिल्ह्यात ९०.४० मिमी पाऊस पडला. या दरम्यान शहापूरच्या धुपारवाडीतील दुर्घना वगळता कोठेही अनुचित घटना घडली नाही. ठाणे शहरात या पावसा दरम्यान वेगवेगळ्या ११ घटना घडल्या. यामध्ये चार वृक्ष उन्मळून पडली. तर तीन झाडे धोकादायक स्थितीत आहेत. या व्यतिरिक्त अन्यत्र कोठेही अनुचित घटना नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने स्पष्ट केले. जिल्हह्हयात आतापर्यंत दोन हजार १९९ मिमी सरासरी पाऊस पडला. यात आज केवळ ९०.४० मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस शहापूर तालुक्यात ३० मिमी पाऊस पडला. तर सर्वात कमी मुरबाडला केवळ २ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी