शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

दहशतवाद संपविणे इस्लामची जबाबदारी

By admin | Updated: March 7, 2016 02:17 IST

इस्लामसंदर्भात पाश्चिमात्य देशातील प्रसार माध्यमे चुकीचा प्रचार करत आहेत. ते इस्लाम हा दहशतवाद्यांचा धर्म असल्याचा चुकीचा प्रचार करत आहेत.

भिवंडी : इस्लामसंदर्भात पाश्चिमात्य देशातील प्रसार माध्यमे चुकीचा प्रचार करत आहेत. ते इस्लाम हा दहशतवाद्यांचा धर्म असल्याचा चुकीचा प्रचार करत आहेत. ते चुकीचे आहे हे सांगण्यासाठी भिवंडीत मुस्लिम युनिटी फाऊंडेशनतर्फे ‘दहशतवाद विरोधी संमेलन’ झाले. दहशवाद संपवणे ही इस्लामची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन मौलाना मोहम्मद युसुफ रजा कादरी यांनी केले.मीनाताई ठाकरे रंगायतनमध्ये शुक्रवारी हे संमेलन झाले. इस्लाम धर्माची प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या काही जणांकडून बदनामी केली जात आहे अशी टीका त्यांनी केली. इस्लाम धर्माचा अभ्यास केल्यास हा शांतीचा मार्ग दाखविणारा धर्म आहे, अशी भावना निर्माण होईल असे कादरी म्हणाले. आंध्र प्रदेशमधील भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांच्यासारख्या लोकांनी इस्लामचा अभ्यास करून त्याबाबत आपले विचार मांडले पाहिजेत. त्यांनी अभ्यास केल्यास ते इस्लामचे हितचिंतक बनतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शांती आणि मानवतेचा सन्मान करणे हा इस्लामचा नियम आहे तो अन्य धर्मात नाही.इस्लाम सन्मान करण्यास शिकवितो व अत्याचाराची भावना नष्ट करतो. सध्या आयसीस आपल्या आंदोलनाव्दारे अरब देशातील मुसलमानांचा रक्तपात करीत आहेत. त्यांचा अंत करण्याची जबाबदारी इस्लामची आहे’ असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी उपस्थितांनी दहशतवादी संघटनांचा निषेध केला. रझा अकादमीचे संस्थापक अल्हाज सईद नुरी आणि गुजरातचे मौलाना याकूब सिद्दीकी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. मौलाना मकसूद आलम रिझवी, मौलाना शमशाद नुरी, मौलाना गुलाम मुस्तफा, मौलाना शमशेर आलम रिझवी, रझा अकादमीचे भिवंडीचे महासचिव मोहम्मद शकील रजा, हाजी अमान अमीन, हाजी सुलेमान यांनीही मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)