शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

कळव्यातून गहू, तांदळाचा बेकायदेशीर साठा जप्त

By admin | Updated: June 3, 2017 04:13 IST

शिधावाटप अधिकारी आणि कळवा पोलिसांनी संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत काळ्या बाजारात विकण्यासाठी साठवून ठेवलेले

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शिधावाटप अधिकारी आणि कळवा पोलिसांनी संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत काळ्या बाजारात विकण्यासाठी साठवून ठेवलेले ४९८ किलो तांदूळ, तर ३५१९ किलो गहू असा ९६ हजार १८४ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात जीवनावश्यक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून रमेश चौधरी या व्यापाऱ्यास अटक केली आहे, तर विश्वनाथ करलाद हा फरार आहे.ठाण्याचे शिधावाटप अधिकारी राजू पळसकर यांच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार त्यांनी ३१ मे रोजी सायंकाळी ५ वा.च्या सुमारास मनीषानगर, कळवा येथील ४१ फ २२० या शिधावाटप दुकानात अचानक तपासणी केली असता, ही बाब उघड झाली. याशिवाय, १८ मे पासूनची केरोसीनची विक्री, तसेच इतर अन्नधान्याची विक्री आणि साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळली. विश्वनाथ करलाद यांच्या या दुकानात अन्नसुरक्षा परवाना, नोंदवही नव्हती, तसेच साठेपुस्तकातही खाडाखोड आढळली. अन्नधान्याचा साठा उपलब्ध बिलांप्रमाणे नव्हता. असे अनेक गैरप्रकार आढळल्यामुळे गहू आणि तांदळाच्या साठ्यासह ९६ हजारांचा ऐवज १ जून रोजी पहाटे २ पर्यंत चाललेल्या कारवाईत जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी दिली.