शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

कळव्यातून गहू, तांदळाचा बेकायदेशीर साठा जप्त

By admin | Updated: June 3, 2017 04:13 IST

शिधावाटप अधिकारी आणि कळवा पोलिसांनी संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत काळ्या बाजारात विकण्यासाठी साठवून ठेवलेले

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शिधावाटप अधिकारी आणि कळवा पोलिसांनी संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत काळ्या बाजारात विकण्यासाठी साठवून ठेवलेले ४९८ किलो तांदूळ, तर ३५१९ किलो गहू असा ९६ हजार १८४ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात जीवनावश्यक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून रमेश चौधरी या व्यापाऱ्यास अटक केली आहे, तर विश्वनाथ करलाद हा फरार आहे.ठाण्याचे शिधावाटप अधिकारी राजू पळसकर यांच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार त्यांनी ३१ मे रोजी सायंकाळी ५ वा.च्या सुमारास मनीषानगर, कळवा येथील ४१ फ २२० या शिधावाटप दुकानात अचानक तपासणी केली असता, ही बाब उघड झाली. याशिवाय, १८ मे पासूनची केरोसीनची विक्री, तसेच इतर अन्नधान्याची विक्री आणि साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळली. विश्वनाथ करलाद यांच्या या दुकानात अन्नसुरक्षा परवाना, नोंदवही नव्हती, तसेच साठेपुस्तकातही खाडाखोड आढळली. अन्नधान्याचा साठा उपलब्ध बिलांप्रमाणे नव्हता. असे अनेक गैरप्रकार आढळल्यामुळे गहू आणि तांदळाच्या साठ्यासह ९६ हजारांचा ऐवज १ जून रोजी पहाटे २ पर्यंत चाललेल्या कारवाईत जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी दिली.