शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

वालधुनी नदीपुलावरील खड्ड्यांची केली दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 00:47 IST

भविष्याच्या दृष्टीने पुनर्बांधणी गरजेची

उल्हासनगर : रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील धोकादायक वालधुनी नदीच्या पुलाची दखल पालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी घेत पुलावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. बुधवारी व गुरुवारी पुलावरील खड्डे भरण्यात आले. मात्र, भविष्याच्या दृष्टीने पुलाच्या पुनर्बांधणीची मागणी कायम असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नगरसेवक टोनी सिरवानी व गजानन शेळके यांनी दिली. यासंदर्भातील वृत्त ‘लोकमत’च्या ७ सप्टेंबरच्या अंकात प्रसिद्ध झाले आहे.उल्हासनगर रेल्वेस्टेशनकडे जाणाºया संजय गांधीनगर येथील वालधुनी नदीवरील सिमेंट पाइपपूल ५० वर्षे जुना आहे. कमी उंचीचा असलेल्या पुलावरून नदीच्या पुराचे पाणी जात असल्याने पुलावर मोठा खड्डा पडला आहे. धोकादायक झालेल्या पुलामुळे मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यातूनच पुलाची पुनर्बांधणी करण्याची मागणी सिरवानी, शेळके यांनी महापालिका आयुक्तांकडे केल्यावर अंदाजपत्रकात विशेष निधीची तरतूद केली. यावर्षीही निधीची तरतूद केली होती. मात्र, पुलाचे काम काही सुरू झाले नाही, असे सिरवानी यांनी सांगितले. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यावर आयुक्तांनी त्याची दखल घेतली. आयुक्तांच्या आदेशानुसार बुधवारी, गुरुवारी खड्डे भरण्यात आले. स्टेशनच्या पश्चिम बाजूला जाण्यासाठी दुसरा पर्याय नसल्याने, नागरिक व रिक्षाचालकांकडून पुनर्बांधणीची मागणी होत आहे. कार्यकारी अभियंता महेश शितलानी यांनी पुलाची लवकरच पुनर्बांधणी केली जाईल, असे सांगितले.