शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

‘त्या’ रहिवाशांना तत्काळ बाहेर काढा

By admin | Updated: August 9, 2016 02:21 IST

भिवंडीत एकामागोमाग एक घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका

कल्याण : भिवंडीत एकामागोमाग एक घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका (केडीएमसी) हद्दीतही अतिधोकादायक इमारतींचा वाढता धोका पाहता या इमारतींमधील रहिवाशांना तत्काळ बाहेर काढा. वेळप्रसंगी पोलिसांची मदत घेऊन इमारत तोडा, असे आदेश अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी सोमवारच्या आढावा बैठकीत दिले. या फतव्यामुळे महापालिका प्रशासन आणि रहिवासी यांच्यात संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. गेल्या वर्षी २८ जुलैला रात्री ठाकुर्लीतील ‘मातृकृपा’ ही धोकादायक इमारत कोसळून त्यात ९ जणांचा बळी गेला होता. कल्याण-डोंबिवलीत २९५ इमारती धोकादायक, तर ३५५ इमारती अतिधोकादायक आहेत. बहुतांशी इमारती या ३० ते ४० वर्षांपेक्षा जुन्या आहेत. त्यामुळे त्या मोडकळीस आल्या आहेत. अशा इमारतींना महापालिका दरवर्षी नोटिसा बजावते. जीर्ण अवस्थेतील इमारती तातडीने तोडा, असे आदेशही दिले जातात. परंतु, यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही.परिणामी, पावसाळ्याच्या धर्तीवर धोकादायक इमारतींची जाहीर केलेली यादी कारवाईअभावी कागदावरच राहते. प्रशासन ठोस अंमलबजावणी करत नसल्याने धोकादायक बांधकामांचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. दुसरीकडे रहिवासीही कारवाईत खंड पडण्यास कारणीभूत ठरतात. जोपर्यंत पुनर्वसन केले जात नाही, तोपर्यंत घरे रिकामी न करण्याचा घेतलेला पवित्रा, मालक-भाडेकरू वाद आदी मुद्देही कारवाईत अडथळा आणण्यास कारणीभूत ठरतात. (प्रतिनिधी)