शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसित ग्रामस्थांनी दिला जुन्या घरी परतण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 00:25 IST

बारवी धरणग्रस्त संतप्त : जिल्हाधिकाऱ्यांपुढे वाचला समस्यांचा पाढा

सुरेश लोखंडे 

ठाणे : यंदाच्या पावसाळ्यात बारवी धरणाच्या पाण्याखाली सहा ते सात गावे जाणार आहेत. यापैकी मुरबाड तालुक्यातील तोंडली या संपूर्ण गावाचे पुनर्वसन झाले; मात्र अत्यंत कमी दर्जाच्या सुविधांमुळे या ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पुनर्वसन केलेल्या ठिकाणी उत्तम दर्जाच्या सुविधा द्या, अन्यथा पुन्हा जुन्या घरात राहण्यास जाण्याचा इशारा ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या भेटीदरम्यान ग्रामस्थांनी दिला आहे.

‘बारवीमध्ये ६३ टक्के पाणीसाठा’ मथळ्याखाली लोकमतने २३ जुलैला वृत्त प्रसिद्ध करून जलसमाधी मिळणाºया गावपाड्यांचे वास्तव उघड केले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी २४ जुलैला तोंडलीच्या पुनर्वसित गावठाणाला भेट देऊन गावकºयांशी चर्चा केली. या भेटीदरम्यान गावकºयांनी सोयीसुविधांचा अभाव असून रस्त्यांसह गटारी व शौचालयांच्या कामांचीही तक्रार केली. कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन भूखंडावर या तोंडली गावकºयांंचे पुनर्वसन केले. यंदा बारवी धरणात चार मीटर वाढीव पाणीसाठा होणार आहे. त्याखाली या तोंडली गावाला जलसमाधी मिळणार आहे. तत्पूर्वी, या गावकºयांचे सासणे ग्रामपंचायत हद्दीत टेपाची वाडीजवळ व नदीकाठाला लागून असलेल्या गावठाणात पुनर्वसन केले आहे.

या पुनर्वसित गावाच्या गावठाणाला भेट देऊन जिल्हाधिकाºयांनी पाहणी केली. पावसामुळे त्यांना फारवेळ थांबता आले नाही. यादरम्यान नदीकाठाजवळील पुनर्वसित कातकरी समाजाच्या ग्रामस्थांनी गाडीला गराडा टाकत या सोयीसुविधांकडे जिल्हाधिकाºयांचे लक्ष वेधले. बारवी धरण विस्थापित शेतकरी संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ बांगर, सचिव किसन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ३१ शेतकºयांच्या स्वाक्षरीने लेखी तक्रार करून उत्तम दर्जाच्या सोयीसुविधा द्या, अन्यथा आम्हाला परत आमच्या घरी जावे लागेल. त्यानंतरची सर्व जबाबदारी एमआयडीसीच्या अधिकाºयांची राहील, असा इशाराही त्यांनी लेखी स्वरूपात दिला आहे.