शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

ग्रामीण परिसरातील रुग्णालय अद्यावत नसल्याने उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयावर रुग्णांचा भार कमी करा; सामाजिक संघटनेची मागणी 

By सदानंद नाईक | Updated: September 26, 2023 18:39 IST

ग्रामीण परिसरातील शासकीय रुग्णालय अद्यावत नसल्याने, मध्यवर्ती रुग्णालयावर रुग्णांचा अतिरिक्त भार पडल्याचा आरोप सामाजिक संघटनेने केला.

उल्हासनगर : ग्रामीण परिसरातील शासकीय रुग्णालय अद्यावत नसल्याने, मध्यवर्ती रुग्णालयावर रुग्णांचा अतिरिक्त भार पडल्याचा आरोप सामाजिक संघटनेने केला. त्यासाठी ग्रामीण रुग्णालय अद्यावत करण्याची मागणीने जोर पकडला आहे.

उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण ग्रामीण परिसरातून शेकडो रुग्ण उपचार करण्यासाठी येतात. अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, कसारा, खर्डी, गोवेली, शहापुर, मुरबाड आदी परिसरात शासकीय जिल्हा ग्रामीण रुग्णालय आहेत. मात्र तेथील रुग्णालय अद्यावत नसल्याने, तेथील नागरिक मध्यवर्ती रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येतात. बाह्यरुग्ण विभागात दररोज १८०० रुग्णांची नोंद होत असून ती संख्या जिल्ह्यात सर्वाधिक आहेत. २०० बेडच्यां मध्यवर्ती रुग्णालयात ३०० पेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हाशल्य चिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली असून रुग्णालयावर अतिरिक्त भार पडत असल्याचे ते म्हणाले आहे. 

मध्यवर्ती रुग्णालयातील रुग्णांची संख्या बघता ग्रामीण परिसरातील शासकीय रुग्णालय अध्यावत नसल्याने गर्दी होत आहे. असा आरोप महामाया असंगठित महिला कामगार संघटना, अँड वनिता ओवळेकर, द समर्पण फाउंडेशनचे प्रशांत चंदनशिवे यानी करून ईमेल द्वारे प्रशासनास याबाबत माहिती दिली आहे. जिल्हातील कोणत्याही रुग्णालयात १८०० पेक्षा जास्त रुग्णांची नोंद बाह्यरूग्ण विभागात नाही. शासनाच्या आरोग्य विभागाने मध्यवर्ती रुग्णालयातील रुग्णांची गर्दी पाहता, कळवा ठाणे येथील रुग्णालया प्रमाणे मदत करण्याची मागणीही होत आहे.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर