शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

रमजान मुबारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 04:04 IST

मुस्लिमधर्मीय वर्षभर ज्या महिन्याची आतुरतेने वाट बघतात, तो रमजान महिना शुक्रवारपासून उत्साहात सुरू झाला.

मुंब्रा : मुस्लिमधर्मीय वर्षभर ज्या महिन्याची आतुरतेने वाट बघतात, तो रमजान महिना शुक्रवारपासून उत्साहात सुरू झाला. या महिन्यात इंद्रियांवर ताबा मिळवण्याची, दानधर्म करण्याची, वेळेचे गणित तंतोतंत पाळण्याची, धार्मिक कार्ये करण्याची शिकवण मिळते. यामुळे या महिन्याला मुस्लिम अनुयायांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.पहाटे लवकर उठून खाद्यपदार्थ खाऊन (सेहरी) उपवास (रोजा) सुरू केला जातो. नंतर दिवसभर पाणीही पित नाहीत. संध्याकाळी उपवास (इफ्तारी) सोडला जातो. उपवास सुरू करण्याच्या आणि सोडण्याच्या वेळा दररोज बदलतात. या महिन्यात रात्रीच्या शेवटच्या (इशा) नमाजच्या वेळी मशिदींमध्ये तराविचे वाचन केले जाते.दानधर्म केला जातो. जकातच्या रूपाने गरजूंना आर्थिक मदत केली जाते.सकाळी (फजर), दुपारी (जोहर), संध्याकाळी (असर आणि मगरीब), तसेच रात्री (इशा) या नमाज घरांमध्ये तसेच मशिदींमध्ये अदा केल्या जातात. त्यानिमित्त भिवंडीच्या नूर शहा जामा मशिदीसह ठाणे, मुंब्रा, कल्याणमधील मशिदींना रोषणाई करण्यात आली आहे.

टॅग्स :Ramadanरमजान