शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
4
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
5
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
6
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
7
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
8
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
9
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
10
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
11
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
12
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
13
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
14
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
15
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
16
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
17
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
18
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
19
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
20
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!

अखंड वीजपुरवठ्यासाठी रमजानमध्ये सुट्या रद्द

By admin | Updated: June 1, 2017 05:09 IST

पावसाळा व रमजान काळात वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणतर्फे योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. यासाठी ठाणे मंडळातील

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पावसाळा व रमजान काळात वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणतर्फे योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. यासाठी ठाणे मंडळातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या असून त्यांना मुख्यालयी राहण्यास सांगितले आहे. याचबरोबर एक जबाबदार अभियंता सायंकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत भारत गिअर कार्यालयातील विशेष कक्षातून लक्ष ठेवणार आहे. तसेच उच्चदाब वाहिनीतील होणारा बिघाड त्वरित दुरु स्त करण्यास आठ कामगारांचे पथक तैनात केले असून वीजचोरांवर भरारी पथकाचा वॉच राहणार असल्याचे महावितरणने कळवले आहे.महावितरणच्या ठाणे मंडळांतर्गत शीळ व मुंब्रा या उपविभागांचा समावेश होत असून या भागांतील काही ग्राहकांद्वारे वेळी-अवेळी अनधिकृत पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या वीजजोडणीमुळे या परिसरातील वीज वितरण व्यवस्थेवर परिणाम होत आहे. या अनधिकृत जोडणीमुळे उच्चदाब वाहिनी अतिभारित (ओव्हरलोड) होऊन बंद होतात. तसेच वीज वितरण व्यवस्थेवर ताण आल्याने फिडर ट्रीप होतात. त्यामुळे अनधिकृत वीजपुरवठा घेणाऱ्यांवर महावितरणचे भरारी पथक लक्ष ठेवणार आहे. तसेच, त्यामुळेच ग्राहकांनी अनधिकृत वीजपुरवठा घेऊ नये, असे आवाहनदेखील महावितरणमार्फत करण्यात येत आहे.वीजचोरी रोखण्यास महावितरण नेहमीच प्रयत्नशील आहे. परंतु, लोकांनी सहकार्य केल्यास ग्राहकांना अधिकाधिक गुणवत्तापूर्ण सेवा देणे शक्य होईल. सध्या रमजान महिन्यास सुरुवात झाली असून या काळात मुस्लिम बांधवांना अखंड वीजपुरवठा करण्यास महावितरण बांधील आहे. याकरिता, येणारा पावसाळा व रमजान महिना यांच्या पार्श्वभूमीवर मुंब्रा व शीळ उपविभागांतील सर्व उच्चदाब व लघुदाब वाहिन्यांची देखभाल व दुरु स्तीची सर्व कामे करून घेतली आहेत. उच्चदाब वाहिनी अतिभारित (ओव्हरलोड) होऊ नये म्हणून ग्राहकांनी संध्याकाळी ६ ते रात्री १० या