शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

अखंड वीजपुरवठ्यासाठी रमजानमध्ये सुट्या रद्द

By admin | Updated: June 1, 2017 05:09 IST

पावसाळा व रमजान काळात वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणतर्फे योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. यासाठी ठाणे मंडळातील

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पावसाळा व रमजान काळात वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणतर्फे योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. यासाठी ठाणे मंडळातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या असून त्यांना मुख्यालयी राहण्यास सांगितले आहे. याचबरोबर एक जबाबदार अभियंता सायंकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत भारत गिअर कार्यालयातील विशेष कक्षातून लक्ष ठेवणार आहे. तसेच उच्चदाब वाहिनीतील होणारा बिघाड त्वरित दुरु स्त करण्यास आठ कामगारांचे पथक तैनात केले असून वीजचोरांवर भरारी पथकाचा वॉच राहणार असल्याचे महावितरणने कळवले आहे.महावितरणच्या ठाणे मंडळांतर्गत शीळ व मुंब्रा या उपविभागांचा समावेश होत असून या भागांतील काही ग्राहकांद्वारे वेळी-अवेळी अनधिकृत पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या वीजजोडणीमुळे या परिसरातील वीज वितरण व्यवस्थेवर परिणाम होत आहे. या अनधिकृत जोडणीमुळे उच्चदाब वाहिनी अतिभारित (ओव्हरलोड) होऊन बंद होतात. तसेच वीज वितरण व्यवस्थेवर ताण आल्याने फिडर ट्रीप होतात. त्यामुळे अनधिकृत वीजपुरवठा घेणाऱ्यांवर महावितरणचे भरारी पथक लक्ष ठेवणार आहे. तसेच, त्यामुळेच ग्राहकांनी अनधिकृत वीजपुरवठा घेऊ नये, असे आवाहनदेखील महावितरणमार्फत करण्यात येत आहे.वीजचोरी रोखण्यास महावितरण नेहमीच प्रयत्नशील आहे. परंतु, लोकांनी सहकार्य केल्यास ग्राहकांना अधिकाधिक गुणवत्तापूर्ण सेवा देणे शक्य होईल. सध्या रमजान महिन्यास सुरुवात झाली असून या काळात मुस्लिम बांधवांना अखंड वीजपुरवठा करण्यास महावितरण बांधील आहे. याकरिता, येणारा पावसाळा व रमजान महिना यांच्या पार्श्वभूमीवर मुंब्रा व शीळ उपविभागांतील सर्व उच्चदाब व लघुदाब वाहिन्यांची देखभाल व दुरु स्तीची सर्व कामे करून घेतली आहेत. उच्चदाब वाहिनी अतिभारित (ओव्हरलोड) होऊ नये म्हणून ग्राहकांनी संध्याकाळी ६ ते रात्री १० या