शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

रेल्वे सुरक्षा बलाने परत केली 25 कोटीच्या धनादेशाची बॅग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 21:21 IST

25 कोटी रुपयांच्या धनादेशाची बॅग रेल्वेत विसरले आणि त्यांना घामच फुटला. त्यांनी रेल्वेला फोन केला तेव्हा त्यांची बॅग रेल्वे सुरक्षा बलाकडे असल्याचे कळताच त्यांचा जीव भांडय़ात पडला

कल्याण- 25 कोटी रुपयांच्या धनादेशाची बॅग रेल्वेत विसरले आणि त्यांना घामच फुटला. त्यांनी रेल्वेला फोन केला तेव्हा त्यांची बॅग रेल्वे सुरक्षा बलाकडे असल्याचे कळताच त्यांचा जीव भांडय़ात पडला.  कल्याणमध्ये राहणारे राजाराम मोरे हे एका खाजगी एजेन्सीमध्ये काम करातात. ही एजेन्सीद्वारे बँकेचे धनादेश गोळा केले जातात.  राजाराम हे त्यांच्या साथीदारासह कल्याणहून 12 वाजून 53 मिनिटांची मुंबईकडे जाणारी लोकल गाडी पकडली. राजारामची टिमकडे एका बॅगेत 25 कोटीचे धनादेश होते. राजाराम दादर स्थानकात कामानिमित्त उतरले. त्यांच्या टिमचे अन्य सदस्य हे मुंबई स्थानकाकडे निघून गेले. काही तासानंतर एका बँकेतून फोन आला की, एलआयसीचे धनादेश अद्याप प्राप्त झालेले नाही. राजारामने त्वरीत आपल्या टीमच्या साथीदाराना फोन करुन विचारणा केली की,  बॅकेतून फोन आला होता. एलआयसीचे धनादेश अद्याप मिळालेली नाही. त्याच्या सहका:यांनी आमच्या कडे धनादेशाची ती बॅगच नाही. हे उत्तर ऐकून राजारामला दरदरुन घाम फुटला. त्याने कल्याण, डोंबिवली अशा प्रत्येक रेल्वे स्थानकात कळविण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना रेल्वे प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला की, त्यांची बॅग ही दादर स्थानकातील  रेल्वे सुरक्षा बलाकडे आहे. रेल्वे सुरक्षा बलाच्या महिला कॉन्स्टेबल निर्मला सूर्यवंशी व बी. एन. यादव यांनी राजाराम यांना 25 कोटी रुपयांचे धनादेशाची बॅग परत केली तेव्हा कुठे राजाराम यांचा जीव भांडय़ात पडला. त्यांनी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांचे व रेल्वे प्रशासनाने दिलेल्या तातडीच्या प्रतिसादाबद्दल शतश: अभार मानले आहेत.