शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

पाण्यासाठी अधिकाऱ्यांना ठेवले कोंडून

By admin | Updated: January 5, 2017 05:31 IST

तारापुर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयाला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आत ठेवूनच नांदगांव तर्फे (तारापुर) च्या ग्रामस्थांनी मंगळवारी (दि ३) संध्याकाळी टाळे ठोकताच पाण्याच्या पाईप

बोईसर : तारापुर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयाला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आत ठेवूनच नांदगांव तर्फे (तारापुर) च्या ग्रामस्थांनी मंगळवारी (दि ३) संध्याकाळी टाळे ठोकताच पाण्याच्या पाईप लाईनचे लेखी आश्वासन देण्यात आले. नांदगांवच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच विधि मोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यांत आलेल्या या आंदोलनात उपसरपंच शर्मीला राऊत सदस्य धीरज गावड विकास पाटील पांडुरंग महाले मनसे तालुका अध्यक्ष समिर मोरे यांच्या सह महिला व ग्रामस्त सहभागी झाले होते. दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा च्या तारापुर विभागा तर्फे सीटीपीतून रासायनिक पाणी समुद्रात सोडण्यासाठी टाकण्यात आलेल्या पाईप लाईन च्या कामाच्या दरम्यान गावाला पाणी पुरवठा करणारी लाईन तोडल्याने ग्रामपंचायत चे सुमारे १५ ते २० लाखाचे नुकसान झाले असून तेव्हा पासून पाईप लाईन तुटलेल्या अवस्थेतच असून गावाला पाणी पुरवठा योजनेतुन पाणी मिळू शकले नाही.या बाबात २७ जानेवारी २०१६ पासून अनेक वेळा ग्रामपंचायती तर्फे लेखी निवेदन देवुनही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा च्या स्थानिक अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करून दिशाभूल केल्याने अखेर संतप्त ग्रामस्थांनी कार्यालयाला टाळे ठोकुन अधिकाऱ्यांसह कर्माचाऱ्यांना कार्यालयातच बंद करून ठेवल होते त्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश होता.२००७ साली जलस्वराज मधुन नांदगांव गावात पिण्याच्या पाण्याची टाकी बांधली परंतु आजतागायत पाणीपुरवठा झाला नाही. ग्रामस्थांनी एम आय डी सी कडे पाण्याची मागणी केली असता त्यांनी जिल्हा परिषद कडे बोट दाखवले होते तर लाखो रूपये खर्च करून ही योजना आजही बंद अवस्थेत आहे. महामंडळाचे ठाणे येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून वस्तूस्थिती संगीतल्यानंतर आंदोलकांना १५ दिवसात पाईप लाईन दुरूस्ती चे काम करण्यात येईल असे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (वार्ताहर)