शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

वीजकायदा २०२० च्या विरोधात ठाणे शहरासह ठिकठिकाणी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 00:52 IST

प्रस्तावित कायदा शेतकरी अन् ग्राहकविरोधी; कर्मचाऱ्यांनी केला आरोप

ठाणे : वीजकायदा २०२० या मूळ आराखड्याचे कायद्यात रूपांतर झालेले नसतानाही केवळ नोटिफिकेशन काढून तो उत्तर प्रदेशसह देशातील काही राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू करण्याच्या हालचाली केंद्र सरकारकडून सुरू असल्याने त्या विरोधात ठाणे शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी महावितरण कर्मचाऱ्यांनी निदर्शने करून त्याचा निषेध केला आहे.नवीन वीज कायद्याला विरोध करून उत्तर प्रदेशात कर्मचाºयांनी सोमवारी संप पुकारला होता. त्यांच्या या आंदोलनास येथील महावितरणच्या सर्कलमधील कर्मचाºयांनी पाठिंबा दिला आहे. यास अनुसरून त्यांनी वागळे इस्टेट, शिवाईनगर आदी ठिकाणी निदर्शने करून ठाणे जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्याचे नियोजन केल्याचे वीज क्षेत्र बचाव कृती समितीचे निमंत्रक विवेक महाले व लिलेश्वर बनसोड यांनी सांगितले.केंद्र सरकारकडून वीजकायदा २०२० चा आराखडा प्रकाशित करून त्यावर सूचना व हरकती मागविल्या होत्या. प्रचलित नियमानुसार नव्या कायद्यावर संसदेत सविस्तर चर्चा तसेच प्राप्त सूचना व हरकतींचे समाधान करून कायदा पारीत करणे अपेक्षित आहे. परंतु, त्यानुसार कोणतीही अंमलबजावणी न करता, उत्तर प्रदेशासह अन्य काही राज्य व केंद्र शासित प्रदेशात तो लागू करण्याचा प्रयत्न होत असल्याचे महाले यांनी सांगितले.नव्या कायद्याने यांचे होणार नुकसानया प्रस्तावित कायद्याने शेतकरी, सबसिडीधारक वीजग्राहक यांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. राज्यांचे अधिकार काढून घेतले जाणार आहेत. शिवाय, वीज उद्योगातील खाजगीकरण वाढणार असल्यामुळे कार्यरत कर्मचाºयांवरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. बेरोजगारीही वाढणार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सार्वजनिक उद्योग हे खाजगी भांडवलदारांच्या ताब्यात जाऊ नये, ही प्रमुख भूमिका वीज क्षेत्र बचाव कृती समितीची आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :electricityवीज